शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

भंगार व्यवसायामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

भंगार व्यवसाय गांधी वार्ड क्रमांक ४ मध्ये सुरू असून या व्यवसायामुळे अस्वच्छता, डासांची उत्पत्ती, ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर अनेक समस्या निर्माण होतात.

ठळक मुद्देअस्वच्छता वाढल्याचा आरोप : तहसीलदाराला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनेरी : येथील गांधी वार्ड क्रमांक ४ मधील नागरिकांना भंगार व्यवसायामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या तातडीने दूर करण्याची मागणी तहसीलदाराकडे नागरिकांनी केली आहे.भंगार व्यवसाय गांधी वार्ड क्रमांक ४ मध्ये सुरू असून या व्यवसायामुळे अस्वच्छता, डासांची उत्पत्ती, ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा व्यवसाय अन्यत्र हलवावा, अशी मागणी नेरी येथील नागरिकांनी तहसीलदाराकडे केली. नागरिकांच्या हितासाठी तहसीलदार भंगार व्यावसायिकांवर काय पाऊल उचलतात, याकडे नेरीवाशींचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक