शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने सोयाबीन पडले पिवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

मागील काही दिवसांपासून सूर्य नारायणाचे दर्शनसुद्धा झाले नाही. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर परिणाम पडत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी घुसले. आहे. परिणामी सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, उडीद यांसह भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा संकटात : आठ ते दहा दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होत आहे. शेतात पाणी साचत असल्यामुळे पीक पिवळे पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मागील काही दिवसांपासून सूर्य नारायणाचे दर्शनसुद्धा झाले नाही. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर परिणाम पडत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी घुसले. आहे. परिणामी सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, उडीद यांसह भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे.जिल्ह्यात राजुरा, कोरपना, भद्रावती, जिवती वरोरा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस तसेच सोयाबीनची पेरणी केली आहे. पीक जोमात असतानाच आता ढगाळी वातावरणामुळे पिकांवर विपरीत परिणाम पडत असल्याने नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.सोयाबीन, कापूस उत्पादक संकटातयावर्षी खरीपातील पिके जोमाने आली. त्यामुळे भरघोस उत्पन्न होऊन पुढील वर्षाची चिंता मिटेल, अशी शेतकºयांची आशा असतानाच मागील आठ ते दहा दिवसांपासून ढगाळी वातावरण तसेच अधूनमधून पाऊसही कोसळत आहे. त्यामुळे आता पिके पिवळी पडत आहे. तर काही ठिकाणी शेतात पाणी जमा झाले आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी सध्या तरी संकटात सापडले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती