शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:26 IST

गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे मत चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूरच्या विद्यमाने गडचांदूर येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित गणेश मंडळ, शांतता समिती सदस्य, तंटामुक्त समिती, पोलीस पाटील व पोलीस मित्र यांच्यासाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देप्रशांत खैरे : गडचांदूरमध्ये पार पडली शांतता समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : गणेशोत्सव हा भारतीय संस्कृती जोपासणारा सण असून गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे मत चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूरच्या विद्यमाने गडचांदूर येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित गणेश मंडळ, शांतता समिती सदस्य, तंटामुक्त समिती, पोलीस पाटील व पोलीस मित्र यांच्यासाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून कोरपनाचे तहसिलदार सिद्धार्थ मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, गडचांदूरचे मावळते ठाणेदार विलास चव्हाण, नवनियुक्त ठाणेदार गोपाल भारती, कोरपना ठाणेदार नरेंद्र कोसुरकर, पाटणचे ठाणेदार संदीप हिवाळे, जिवतीचे ठाणेदार सुमित खैरकार, पिटीगुडा ठाणेदार अनिल मालेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील धोकटे, नासीर खान आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. गणेश मंडळांनी स्वच्छता उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, दारुबंदी उपक्रम, गुलाल मुक्त विसर्जन, सर्वधर्मसमभाव विषयक उपक्रम तसेच उत्कृष्ट देखावा करून गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, संचालन प्रा. आशिष देरकर यांनी तर आभार ठाणेदार गोपाल भारती यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व पोलीस बांधवांनी सहकार्य केले. यावेळी तालुक्यातील तंटामुक्त समिती अध्यक्ष, गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Socialसामाजिक