शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

बैलबंडीने शेतकरी धडकले तहसीलवर

By admin | Updated: December 24, 2015 00:55 IST

अपुऱ्या पावसामुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मूल तालुक्यातील धान, सोयाबीन, तूर, कापूस ही पिके पूर्णत: खराब झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

दुष्काळ जाहीर करा : मूल तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांचा सहभागमूल : अपुऱ्या पावसामुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मूल तालुक्यातील धान, सोयाबीन, तूर, कापूस ही पिके पूर्णत: खराब झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी पंचायत समिती मूल अंतर्गत बेंबाळ प्रभागाच्या १३ गावातील शेतकरी मूल तहसील कार्यालयावर बैलबंडीसह धडकले. यावेळी जवळपास २५० बैलबंड्यासह हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार राजेश सरवदे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. धानाला ३५०० रुपये प्रति क्विंटल भाव द्यावे, संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, खतावर ५० टक्के अनुदान द्यावे, मूल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, गोसीखुर्दचे पाणी गोवर्धन उपकालव्यापर्यंत सोडावे, आणेवारी चुकीच्या पद्धतीने झाल्याने फेरआणेवारी करण्यात यावी, असोंलामेंढा कालव्याचे सब मायनर पावसाळ्याआधी नुतनीकरण करावे तसेच इतर महत्त्वाच्या मागण्यांची पुर्तता करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे तालुका प्रशासनाला करण्यात आले. यावेळी तहसीलदार राजेश सरवदे यांनी स्वत: बैलबंडी मोर्च्याजवळ जावून निवेदन स्वीकारले व मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. यावेळी बेंबाळ, नवेगाव भूजला, नांदगाव, गोवर्धन, बोडाळा बुज, बोडाळा (खुर्द), कोरंबी, बाबराळा, चकदुगाळा, मालदुगाळा, भजाडी, सितळा आदी गावातील शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)