शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोबाईल रसवंत्या भागवितात अंगाची काहिली

By admin | Updated: May 11, 2015 01:09 IST

रस्यावरून फिरणाऱ्या मोबाईल रसवंत्या नागरिकांचे आकर्षण बनल्या आहेत. या मोबाईल रसवंत्या रखरखत्या उन्हात अनेकाच्या अंगाची काहिली भागवीत आहेत.

नागभीड : रस्यावरून फिरणाऱ्या मोबाईल रसवंत्या नागरिकांचे आकर्षण बनल्या आहेत. या मोबाईल रसवंत्या रखरखत्या उन्हात अनेकाच्या अंगाची काहिली भागवीत आहेत. उन्हाचा पारा सारखा चढत आहे. उन्हाने अंगाची लाही लाही होत असून यावर उपाय म्हणून प्रत्येक जण शितपेयांच्या दुकानात जाऊन आपल्या आवडीप्रमाणे आपली तृष्णातृप्ती करीत असते. पण शितपेयांच्या दुकानात जावून तृष्णा तृप्ती करणे प्रत्येकाच्याच आवाक्यात असते, असे नाही किंवा अशा दुकानांमध्ये जाऊन बसणे हे आजही कित्येक महिलांच्या संस्कृतीत बसत नाही. या साऱ्या बाबी लक्षात घेवून काही बेरोजगार तरुणांनी मोबाईल रसवंतीची पद्धत अंमलात आणली आही. हा व्यवसाय उत्तम असून सकाळी १० वाजेपासून त्यांची सुरू झालेली दिनचर्या रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत सुरू असते. या कालावधीत मोबाईल रसवंत्या शहरातील प्रत्येक रस्त्याने फिरत असतात. मोबाईल रसवंती आपल्या गल्लीत आली की, लोकांना याची माहिती व्हावी यासाठी घुंगरांचा विशिष्ट आवाज रसवंतीवाल्याकडून करण्यात येतो. हा आवाज आला की घराघरातून मुले, महिला रस्त्यावर येवून कुल्फी, आईस गोळा, उसाचा रस घेवून आपली इच्छापूर्ती करताना दिसतात. (तालुका प्रतिनिधी)