शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रंगणार सहकारी संस्थांची निवडणूक धुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

१ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ एप्रिल २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत पूर्ण करावी, अशा सूचना असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन कामाला लागला आहे.  सरकारने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचा आदेश संपुष्टात आल्यामुळे निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील त्या टप्प्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जारी करताच चंद्रपूर जिल्ह्यातही सहकारी क्षेत्रातील हालचालींना वेग आला. सुमारे २५० पेक्षा अधिक सहकारी संस्थांची निवडणूक होणार असल्याने प्रारूप मतदार याद्या तयार१ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ एप्रिल २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत पूर्ण करावी, अशा सूचना असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन कामाला लागला आहे.  सरकारने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचा आदेश संपुष्टात आल्यामुळे निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील त्या टप्प्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल. निवडणुकीसाठी १ एप्रिल ही अर्हता गृहीत धरून पात्र असलेल्यांची प्रारूप मतदार यादी तयार केली जात आहे. ज्या क्रमाने संचालक मंडळाची मुदत संपली आहे, त्याच अनुक्रमे या सहकारी संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी, असे सहकार विभागाला निर्देश आहेत.

असा आहे जिल्हास्तरीय  निवडणूक आराखडा- जिल्हा निवडणूक आराखड्यानुसार निवडणुकीचे टप्पे ठरविण्यात आले. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, टप्प्यातील संस्था १ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत निवडणुकीसाठी पात्र सर्व कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे

निवडणूक जाहीर झाल्याने चैतन्य   - कोरोनामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांना मरगळ आली. मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने केवळ प्रशासकीय कारभार हाकला जात आहे. - नवीन योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रश्नच नाही. सहकारी संस्थांचा कारभार थंडबस्त्यात होता. - राज्य सरकारने मंगळवारी निवडणुकीची घोषणा केली. सहकार विभागही सक्रिय झाला. त्यामुळे सहकार क्षेत्रात सध्या चैतन्य निर्माण झाले आहे.- आदेश धडकल्याने सहकारी क्षेत्रातील विविध गट निवडणूकीसाठी सक्रीय झाले आहेत.

 

टॅग्स :Electionनिवडणूक