शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मिनी मंत्रालयातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय व्यवस्था कोलमडली

By admin | Updated: September 9, 2014 23:21 IST

ग्रामीण भागाचा विकास करणारी महत्त्वाची संस्था म्हणून जिल्हा परिषदेला ओळखल्या जाते. मात्र याच मिनी मंत्रालयात कित्येक दिवसांपासून अधिकारी वर्ग एकचे सहा पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय

चंद्रपूर : ग्रामीण भागाचा विकास करणारी महत्त्वाची संस्था म्हणून जिल्हा परिषदेला ओळखल्या जाते. मात्र याच मिनी मंत्रालयात कित्येक दिवसांपासून अधिकारी वर्ग एकचे सहा पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय व्यवस्था कोलमडल्याचे दिसून येत आहे. पंचायत राज व्यवस्थेमुळे ग्रामीण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात आली आहे. ग्रामीण भागाचा विकास याच कार्यालयाच्या माध्यमातून साधला जातो. मात्र जिल्हा परिषदेतील महत्त्वाचे असलेले अधिकारी पद रिक्त असल्याने विकासात अडचण निर्माण होत आहे. अनेक फाईली टेबलवरच धुळ खात पडल्या असल्याने मुख्य कामाची गती मंदावली आहे. आजघडीला चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), कार्यकारी अभियंता, समाजकल्याण अधिकारी, मुख्यलेखा तथा वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) असे सहा प्रमुखांचे पदे रिक्त असून त्यांचा कार्यभार इतरांकडे सोपविला आहे. परिणामी अतिरिक्त कारभार सांभाळणारे अधिकारीही कामाच्या ताणामुळे वैतागले आहेत. (नगर प्रतिनिधी)