शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पावसाअभावी बळीराजा चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:57 IST

यावर्षी तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जून महिना अर्धा संपला तरीही तापमानात फरक पडला नाही. शेतीच्या खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना काही प्रमाणात सुरुवात झाली.

ठळक मुद्देउष्णतेची लाट कायम : भर उन्हात मशागतीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : यावर्षी तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जून महिना अर्धा संपला तरीही तापमानात फरक पडला नाही. शेतीच्या खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना काही प्रमाणात सुरुवात झाली. मात्र अजूनही मान्सूनचे आगमन झाले नाही त्यामुळे पाऊस पडणार की नाही, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने दगा दिला. तसेच तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने स्वाती नक्षत्रातही उन्हाच्या झळांनी बळीराजाला असह्य वेदना होत आहेत. रोहिणी नक्षत्राच्या शेवटी-शेवटी पावसाच्या हलक्या सरी आल्या. परंतु वातावरणात गारवा निर्माण करण्यासाठी त्या अपुऱ्या ठरल्या आहेत. आता मृग नक्षत्र संपून स्वाती नक्षत्राला सुरुवात झाली. परंतु. वातावरणात तसूभरही बदल जाणवत नाही. उलट उकाळा मात्र भयानक वाढलेला आहे. एप्रिल-मे महिन्यात थंडावा देणाºया कुलरची हवा गरम जाणवत आहे. पाऊस पडेल की नाही, याचा हवामान खात्याचा अंदाजही चुकीचा ठरत आहे. शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला असून शेतातील कचरा काढणे, माती टाकणे, बियाण्यांची खरेदी आदी कामे आटोपली आहेत. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा चातकासारखी वाट पाहत आहे. पाऊस आला नाही तर मोठे नुकसान होऊ शकते.नद्या, नाले, तलाव कोरडेजून महिन्यात साधारणता मान्सुन पडत असतो. मात्र जनू महिना अर्धवट संपला तरीसुद्धा पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यातील लहान-मोठे नाले, तलाव, बंधारे, विहिरी कोरडी पडली आहेत. त्यातच बारमाही वाहणारी वैनगंगा नदी अगदी शांत असून कोरडी पडल्यागत जमा होत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिणामी पुन्हा भिषण जलसंकट निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी