शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

जिल्ह्यातील ७१६ पाण्याचे स्त्रोत कोरडे

By admin | Updated: June 4, 2014 23:40 IST

उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी तब्बल ७१६ स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरउन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी तब्बल ७१६ स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची तेवढी टंचाई भासली नसली तरी ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिंदेवाही तालुक्यात सर्वाधित पाण्याचे स्त्रोत आटले आहे.   दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात पाणी टंचाई असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु केल्या आहे. तरीही काही गावात आजही पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण स्त्रोतांमधून सातशेच्या वर स्त्रोत आटले आहे. विशेष म्हणजे, जंगलव्याप्त असलेल्या सिंदेवाही तालुत्यात सर्वात स्त्रोत कोरडे पडले आहे. त्यानंतर पोंभूर्णा, राजुरा, गोंडपिपरी तालुक्यांच्या समावेश आहे. जिल्ह्यात अनेक गावांत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. काही गावातील योजना सुरु आहे. तर वीज बिल न भरलेल्या तब्बल ५0 च्यावर योजना बंद आहे. या योजना सुरु करण्यासाठी वीज मंडळाने सवलतीची योजना सुरु  केली होती. तरीही ग्राम पंचायतीच्या उदासीन धोरणामुळे वीज बिल भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ५0 गावातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे  लागत आहे.जिल्ह्यात तलाव, विहिर, बोढींची संख्या मोठय़ा संख्येने आहे. मात्र  यातील गाळ नियमित काढण्यात येत नसल्याने अनेक पाण्याचे स्त्रोत कायमस्वरुपी बंद आहे.