शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

४५५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:47 PM

निर्धारीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या व बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ४५५ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सोमवारी काढले. यामध्ये ३५८ सर्वसाधारण व ९७ विनंती बदल्यांचा समावेश आहे. बदलीपात्र कर्मचाºयांना ३१ मे पूर्वी बदलीच्या ठिकाणी रवाना करणयाबाबतचे आदेशही संबंधित ठाणेदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा आदेश : ३१ मे पर्यंत रुजू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निर्धारीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या व बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ४५५ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सोमवारी काढले. यामध्ये ३५८ सर्वसाधारण व ९७ विनंती बदल्यांचा समावेश आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांना ३१ मे पूर्वी बदलीच्या ठिकाणी रवाना करणयाबाबतचे आदेशही संबंधित ठाणेदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिले आहेत.मुंबई पोलीस मॅन्युअल-१९५९, भाग १ मधील नियम १६६ (५) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कामकाज पार पाडताना होणाºया विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५, महाराष्ट्र शासनाचे पोलीस अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या बदल्यांबाबत निर्गमित केलेल्या अद्यादेश सन २०१५ चे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन नुसार जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार व निर्णयानुसार ज्या कर्मचाºयांची नेमणुकीच्या ठिकाणी खंडीत अथवा अखंडित पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा झाल्याने प्रशासकीय कारणास्तव या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. तर ९७ कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जानुसार सदर बदल्या करण्यात आल्या.यामध्ये सर्वसाधारण गटातून २९ सहाय्यक फौजदार, १२४ पोलीस हवालदार, १०६ नायब पोलीस शिपाई, ९९ पोलीस शिपाई, तर विनंती अर्जानुसार तीन सहाय्यक फौजदार, १७ पोलीस हवालदार, १७ नायब पोलीस शिपाई, ६० पोलीस शिपाई आदींच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी केल्या आहेत.ठाणेदार शिरस्कर यांची बदलीमहाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ अन्वये पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ यांनी विहित कालावधी पूर्ण केलेल्या पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांची अमरावती ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. तर गोंदिया येथील अशोक तिवारी व नागपूर येथील दीपक खोब्रागडे यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे.