शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या 370 ऑनलाईन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ७६, २९८ कर्जदार व बिगर कर्जदार २० हजार ७२३ शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यासाठी शेतक-यांनी ७ कोटी २९ लाख,  केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी  १३ कोटी, ९७ लाखांचे अनुदान असे एकूण ३५ कोटी २३ लाखांचा विमा हप्ता मंजूर झाला. पीक विम्यामुळे  ६९ हजार २३३. ९८ हेक्टर शेती विमा संरक्षित झाली. स्थानिक नैसगीर्क आपत्ती व काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पीक विमा योजना : ६९,२३३ हेक्टर क्षेत्र बाधित

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामात जिल्ह्यातील ९७ हजार २१ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत विमा काढला. विमा हप्त्याची रक्कम २९४ कोटी एवढी आहे. हंगातील प्रतिकूल स्थितीमुळे विमाधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ३७० शेतकऱ्यांनी ७२ तासात विमा कपंनीकडे ऑनलाईन तक्रारी केल्या. प्रशासनाकडून जलदगतीने पाठपुरावा झाला. मात्र, भरपाई अद्याप मिळाली नाही.  जिल्ह्यात ७६, २९८ कर्जदार व बिगर कर्जदार २० हजार ७२३ शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यासाठी शेतक-यांनी ७ कोटी २९ लाख,  केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी  १३ कोटी, ९७ लाखांचे अनुदान असे एकूण ३५ कोटी २३ लाखांचा विमा हप्ता मंजूर झाला. पीक विम्यामुळे  ६९ हजार २३३. ९८ हेक्टर शेती विमा संरक्षित झाली. स्थानिक नैसगीर्क आपत्ती व काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाले.  ३७० शेतक-यांनी ७२ तासात ऑनलाईन तयारी केल्या.  जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने लगेच पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे सवेक्षणाचे काम पूर्ण झाले. परंतु विमा कंपन्यांकडून मदत मिळाली नाही.

तक्रारदार सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामेप्रधानमंत्री पीक विमा काढणा-या शेतक-यांनी ऑनलाईन तक्रारी केल्यानंतर कृषी व महसूल विभागाने तातडीने दखल घेतली. पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला. नैसगीर्क आपत्ती २६४, प्रतिकूल हंगाम ९ हजार ५८५ व पीक काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळाल्याने खरीप हंगामात दिलासा मिळाला आहे.

९,५८५ शेतकऱ्यांना भरपाईयंदाच्या खरीप हंगामात स्थानिक नैसगीर्क आपत्तीमुळे ब्रह्मपुरी तालुक्यात मोठे नुकसान झाले. वैनगंगा नदीला पूर आल्याने शेती उद्धवस्त झाली. प्रशासनाकडे लगेच कार्यवाही केली. त्यामुळे ९ हजार ५८५ शेतक-यांना भरपाई मिळाली. हंगामातील प्रतिकूलता व काढणी पश्चात नुकसानीचीही भरपाई लवकरच मिळणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा काढणाºया सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली. संपर्क साधणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली जात आहे. सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले. शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे.- डॉ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा