शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

२६९ बेपत्ता नागरिकांच्या शोधात पोलीस

By admin | Updated: September 15, 2014 00:01 IST

मागील आठ महिन्यात जिल्ह्यात ७७३ नागरिक बेपत्ता झाले आहे. यातील ५०४ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही २६९ नागरिक बेपत्ता आहे.

७७३ जण बेपत्ता : ५०४ जणांना पोलिसांनी शोधलेचंद्रपूर : मागील आठ महिन्यात जिल्ह्यात ७७३ नागरिक बेपत्ता झाले आहे. यातील ५०४ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही २६९ नागरिक बेपत्ता आहे.राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक बेपत्ता होतात. काही जण घरून निघून जातात. तर काही उत्सव, कार्र्यक्रमादरम्यान बेपत्ता होतात. कुटुंबातील नागरिक शोधून थकल्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार दिली जाते. स्थानिक अपराध शाखेमध्ये चालू वर्षात आठ महिन्यांमध्ये ७७३ नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. बेपत्ता होण्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक आहे. १ जानेवारी ते ३१ आॅगस्टपर्यंत २८५ पुरुष, मुले तसेच ४८८ महिला, युवती बेपत्ता झाल्याची तक्रार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. यातील १६२ पुरुष तसेच ३४२ महिलांना पोलिसांनी शोधून काढले आहे. तर, १२३ पुरुष तसेच १४६ महिलांचा शोध अद्यापही पोलीस घेऊ शकले नाही. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्र्रमुख अविनाश तुराणकर यांनी सांगितले की, बेपत्ता होण्याच्या जेवढ्याही तक्रारी येतात यातील केवळ १५ टक्केच प्रकरण वास्तविक बेपत्ता होतात. काही नागरिक विशेष करून महिला, युवती कोणालाही न सांगता घरून निघून जातात. आपल्या मर्र्जीनुसार घर सोडून जाणाऱ्या बहुतांश महिला व युवतींचा कुटुंबीयांनाच पत्ता लागतो. तरीही पोलीस त्यांना शोधण्यासाठी पुरेपूर मदत करतात.बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातून इतर सर्व पोलीस ठाण्यात माहिती दिली जाते. बेपत्ता व्यक्तीचा फोटो शोध पत्रिका तयार करून जवळपासच्या सर्व जिल्ह्यात पाठविल्या जाते. एवढेच नाही तर, दूरदर्शन तथा अन्य प्रसार माध्यमातूनही त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जातो. (नगर प्रतिनिधी)