शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

२६९ बेपत्ता नागरिकांच्या शोधात पोलीस

By admin | Updated: September 15, 2014 00:01 IST

मागील आठ महिन्यात जिल्ह्यात ७७३ नागरिक बेपत्ता झाले आहे. यातील ५०४ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही २६९ नागरिक बेपत्ता आहे.

७७३ जण बेपत्ता : ५०४ जणांना पोलिसांनी शोधलेचंद्रपूर : मागील आठ महिन्यात जिल्ह्यात ७७३ नागरिक बेपत्ता झाले आहे. यातील ५०४ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही २६९ नागरिक बेपत्ता आहे.राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक बेपत्ता होतात. काही जण घरून निघून जातात. तर काही उत्सव, कार्र्यक्रमादरम्यान बेपत्ता होतात. कुटुंबातील नागरिक शोधून थकल्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार दिली जाते. स्थानिक अपराध शाखेमध्ये चालू वर्षात आठ महिन्यांमध्ये ७७३ नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. बेपत्ता होण्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक आहे. १ जानेवारी ते ३१ आॅगस्टपर्यंत २८५ पुरुष, मुले तसेच ४८८ महिला, युवती बेपत्ता झाल्याची तक्रार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. यातील १६२ पुरुष तसेच ३४२ महिलांना पोलिसांनी शोधून काढले आहे. तर, १२३ पुरुष तसेच १४६ महिलांचा शोध अद्यापही पोलीस घेऊ शकले नाही. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्र्रमुख अविनाश तुराणकर यांनी सांगितले की, बेपत्ता होण्याच्या जेवढ्याही तक्रारी येतात यातील केवळ १५ टक्केच प्रकरण वास्तविक बेपत्ता होतात. काही नागरिक विशेष करून महिला, युवती कोणालाही न सांगता घरून निघून जातात. आपल्या मर्र्जीनुसार घर सोडून जाणाऱ्या बहुतांश महिला व युवतींचा कुटुंबीयांनाच पत्ता लागतो. तरीही पोलीस त्यांना शोधण्यासाठी पुरेपूर मदत करतात.बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातून इतर सर्व पोलीस ठाण्यात माहिती दिली जाते. बेपत्ता व्यक्तीचा फोटो शोध पत्रिका तयार करून जवळपासच्या सर्व जिल्ह्यात पाठविल्या जाते. एवढेच नाही तर, दूरदर्शन तथा अन्य प्रसार माध्यमातूनही त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जातो. (नगर प्रतिनिधी)