शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

२६९ बेपत्ता नागरिकांच्या शोधात पोलीस

By admin | Updated: September 15, 2014 00:01 IST

मागील आठ महिन्यात जिल्ह्यात ७७३ नागरिक बेपत्ता झाले आहे. यातील ५०४ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही २६९ नागरिक बेपत्ता आहे.

७७३ जण बेपत्ता : ५०४ जणांना पोलिसांनी शोधलेचंद्रपूर : मागील आठ महिन्यात जिल्ह्यात ७७३ नागरिक बेपत्ता झाले आहे. यातील ५०४ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही २६९ नागरिक बेपत्ता आहे.राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक बेपत्ता होतात. काही जण घरून निघून जातात. तर काही उत्सव, कार्र्यक्रमादरम्यान बेपत्ता होतात. कुटुंबातील नागरिक शोधून थकल्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार दिली जाते. स्थानिक अपराध शाखेमध्ये चालू वर्षात आठ महिन्यांमध्ये ७७३ नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. बेपत्ता होण्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक आहे. १ जानेवारी ते ३१ आॅगस्टपर्यंत २८५ पुरुष, मुले तसेच ४८८ महिला, युवती बेपत्ता झाल्याची तक्रार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. यातील १६२ पुरुष तसेच ३४२ महिलांना पोलिसांनी शोधून काढले आहे. तर, १२३ पुरुष तसेच १४६ महिलांचा शोध अद्यापही पोलीस घेऊ शकले नाही. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्र्रमुख अविनाश तुराणकर यांनी सांगितले की, बेपत्ता होण्याच्या जेवढ्याही तक्रारी येतात यातील केवळ १५ टक्केच प्रकरण वास्तविक बेपत्ता होतात. काही नागरिक विशेष करून महिला, युवती कोणालाही न सांगता घरून निघून जातात. आपल्या मर्र्जीनुसार घर सोडून जाणाऱ्या बहुतांश महिला व युवतींचा कुटुंबीयांनाच पत्ता लागतो. तरीही पोलीस त्यांना शोधण्यासाठी पुरेपूर मदत करतात.बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातून इतर सर्व पोलीस ठाण्यात माहिती दिली जाते. बेपत्ता व्यक्तीचा फोटो शोध पत्रिका तयार करून जवळपासच्या सर्व जिल्ह्यात पाठविल्या जाते. एवढेच नाही तर, दूरदर्शन तथा अन्य प्रसार माध्यमातूनही त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जातो. (नगर प्रतिनिधी)