शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

पिलांच्या शोधात २०० वनकर्मचारी तैनात

By admin | Updated: September 12, 2016 00:41 IST

मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या पिलांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने २०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे.

अद्याप शोध नाही : वाघिणीच्या मृत्यूूनंतर परिस्थितीनागभीड/तळोधी (बा.) : मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या पिलांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने २०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे. असे असले या फौजफाट्याला या पिलांचा अद्यापही शोध घेता आला नाही, हे वन विभाग कितीही नाकारत असले तरी हे सत्य आहे.३ सप्टेंबरच्या संध्याकाळी मिंडाळा कक्ष क्र. ७३ अंतर्गत सावंगी जंगलात वाघीण मृतावस्थेत आढळली. एप्रिल महिन्यात वाघाचे तीन पिल्ले त्याच परिसरात अगदी उघड्यावर खेळताना अनेकांनी पाहिले होते. एवढेच नाही तर त्या बछड्यांची आई त्या बछड्यांजवळ येईपर्यंत वन विभागाने त्यांना संरक्षणही दिले होते. आता त्याच परिसरात वाघीण मृतावस्थेत आढळली. त्यावरून ती वाघीण त्या पिल्लांचीच आई असावी, यावर सर्वांचेच एकमत आहे. ती पिल्ले अद्यापही कोणाच्या दृष्टीपथास पडले नाहीत. म्हणूनच वन विभागाने त्यांचा शोध घेण्यासाठी वन विकास महामंडळ आणि वन विभाग या दोन्ही विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी दोन्ही विभागाचे मिळून वनपरिक्षेत्र अधिकारी दर्जाचे १५ अधिकारी, क्षेत्र सहायक दर्जाचे ५० अधिकारी, ५० वनरक्षक आणि ६० ते ७० वनमजूर तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हे पथक या पिल्लांचा शोध घेत आहेत. त्यापैकी कोणतेही पिलू अद्यापही अधिकाऱ्याच्या दृष्टीस पडले नाही, हे निर्विवाद सत्य आहे. जर ही पिल्ले दिसली असती तर वन विभागाने या त्यांना ताब्यात घेऊन शोधमोहीम थांबविली असती, असे अनेकांचे म्हणणे आहे. (लोकमत चमू)पिल्ले दिसल्याचा दावावन विभाग गेल्या चार-पाच दिवसांपासून वाघिणीपासून विभक्त झालेल्या या पिलांंचा शोध २०० कर्मचारी त्यांचा शोध घेत असले तरी त्यांचा माग लागलेला नाही. त्यामुळे ही पिल्ले गेली कोठे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शोध घेणाऱ्या एका वनरक्षकाला व वनमजुराला ही पिल्ले दिसली. पण ते लगेच झुडुपाआड गेल्याने शहानिशा करू शकले नाहीत. नीलजई परिसरात वाघघुग्घुस : वेकोलिच्या नीलजई कोळसा खाण परिसरातील नीलजई-तरोडा गाव परिसरात शनिवारी वाघाने एका रोहीची शिकार केली. त्यामुळे वाघाचे वास्तव्य असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्या परिसरातून वेकोली कामगाराचे रात्रंदिवस रहदारी असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून पिंजरा ठेवण्याची कारवाई सुरू असल्याचे कळते.