शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत वाहनधारकांना १.३४ कोटींचा दंड

By admin | Updated: June 22, 2014 23:59 IST

वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत येथील वाहतूक नियंत्रण शाखेने वाहन मालकांकडून गेलय चार वर्षांत एक कोटी ३४ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा दंड वसुल केला.

वाहतूक शाखेची कारवाई : पावणेदोन लाख प्रकरणे दाखलसंतोष कुंडकर - चंद्रपूरवाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत येथील वाहतूक नियंत्रण शाखेने वाहन मालकांकडून गेलय चार वर्षांत एक कोटी ३४ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा दंड वसुल केला. गत चार वर्षांत वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी एक लाख ८९ हजार ४५ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावे, कायद्याचे कठोर पालन करावे, असा संकेत असताना अनेकजण नियम मोडून वाहने चालवितात. त्यातून अपघातासारख्या दुर्दैवी घटना घडतात. हे अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांनी शिस्त पाळावी, असा संकेत आहे. मात्र ही शिस्त मोडून वाहन चालविण्याचा प्रकार अलिकडे शहरात मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला आहे. याविरुद्ध पोलिसांच्या वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यात गेल्या चार वर्षांमध्ये एक लाख ८९ हजार ४५ केसेस दाखल करण्यात आल्या. तसेच संबंधित वाहन मालकांकडून एक कोटी ३४ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसुल केला. सन २०११ मध्ये वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहतुकदारांविरुद्ध २१ हजार ५०६ प्रकरणे दाखल केली. त्या माध्यमातून त्यांच्याकडून ३० लाख ५१ हजार २०० रुपयांचा दंड वसुल केला. सन २०१२ मध्ये ३५ हजार ७६९ प्रकरणे दाखल करण्यात आलीत. त्या माध्यमातून ४३ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसुल केला. सन २०१३ मध्ये ३५ हजार ७६९ प्रकरणे दाखल करण्यात आलीत. त्या माध्यमातून ४३ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मे २०१४ पर्यंत वाहतूक पोलिसांनी १५ हजार ९०१ प्रकरणे दाखल केलीत. त्यामाध्यमातून १७ लाख ३७ हजार ३५० रुपयांचा दंड पोलिसांनी वसुल केला. यासोबतच १ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत चंद्रपूरसहजिल्ह्यातील राजुरा, गडचांदूर, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल या पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध प्रवासी वाहतूक, जडवाहतूक व अन्य प्रकरणात २१ हजार ७३८ प्रकरणे दाखल करून वाहतूक पोलिसांनी ३६ लाख ४७ हजार ६५० रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल, असे वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले.