शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्रतिमाच ठरवते तुमचं व्यक्तिमत्त्व..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 17:29 IST

स्वत:च्याच समज आणि गैरसमजाचे ठरु नका बळी

ठळक मुद्देज्या गोष्टींवर तुमचा विश्वास असतो, ज्या गोष्टी तुम्ही उत्तम करू शकता, त्या विधायक गोष्टींवर अधिक भर द्यायला हवा. त्याप्रमाणेच वागायला हवं.या आत्मविश्वासाचं पॉझिटिव्ह आणि प्रत्यक्ष रुप कुठल्या ना कुठल्या स्वरुपात व्यक्त होतंच.कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं करू नका, वापरू नका.. मग ती भाषा असो नाही तर कृती.

- मयूर पठाडेदोन प्रकारची लोकं असतात, काही जणांचा आपल्यावर, आपल्या कामगिरीवर, आपल्या क्षमतांवर पुरेपूर विश्वास असतो. त्यानुसार ते वागतातही. दुसºया प्रकारचे लोक असतात, त्यांना आपल्या क्षमतेवर कधीच विश्वास नसतो, आपण काही करू शकतो यावरच त्यांना भरोसा नसतो, आत्मविश्वास नसतो.खरं म्हणजे ज्या गोष्टींवर तुमचा विश्वास असतो, ज्या गोष्टी तुम्ही उत्तम करू शकता, त्या तुम्ही करायला हव्यात, त्याप्रमाणे तुम्ही वागायला हवं, आचरण करायला हवं. कारण तुमचा आत्मविश्वास त्यात उतरत असतो आणि त्या आत्मविश्वासाचं पॉझिटिव्ह आणि प्रत्यक्ष रुप कुठल्या ना कुठल्या स्वरुपात व्यक्त होतंही.मला जमेल की नाही, मी करू शकेन की नाही, अशा आत्मविश्वास नसलेल्या अवस्थेत किंवा अर्ध आत्मविश्वासात तुम्ही काही करायला गेलात, तर त्यात अपयश येण्याची शक्याताही खूप मोठी असते. वेगवेगळ्या अभ्यासांतून हे सिद्ध झालं आहे.पण जर याच्या उलट झालं, म्हणजे जसं तुम्ही वागता, बºयाचदा ते चुकीचंही असू शकतं, त्याच पद्धतीनं ती कृती करीत राहिलात, तर आपण ‘तसेच’ आहोत, असं लोकांना तर वाटायला लागतंच, पण त्याचबरोबर आपणही आपला तसाच समज करून घेतो. स्वत:च्याच समज आणि गैरसमजाचे आपण बळी ठरतो. त्यामुळे अभ्यासकांचं म्हणणं आहे, कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं करू नका, वापरू नका.. मग ती भाषा असो नाही तर कृती. आपलं मन आपोआप ती स्वीकारत जातं आणि मग आपण ‘तसेच’ बनतो आणि तेच बरोबर आहे असं आपल्याला वाटायला लागतं.. तेव्हा जपा या स्वप्रतिमेपासून!