शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यूजीसीने पीएचडीसाठी विदेशी विद्यार्थ्यांना दारे केली खुली; प्रत्येक प्राध्यापकाचे २ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 05:52 IST

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने विदेशी विद्यार्थ्यांसाठी पीएचडी करण्यासाठी भारतीय विद्यापीठांची दारे खुली केली आहेत.

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विदेशी विद्यार्थ्यांसाठी पीएचडी करण्यासाठी भारतीय विद्यापीठांची दारे खुली केली आहेत. भारतीय विद्यार्थी न मिळाल्यास रिक्त जागी विदेशी विद्यार्थ्याला भारतात पीएचडी करण्याची संधी मिळत असे, त्यामुळे यूजीसीने विदेशी विद्यार्थ्यांना भारतात पीएचडी करता यावी, म्हणून वेगळी तरतूद केली आहे.

यूजीसीने आता प्रत्येक प्राध्यापकाला आपल्या मार्गदर्शनाखाली पीएचडीसाठी  दोन विदेशी विद्यार्थी घेण्याची परवानगी दिली आहे. विदेशी विद्यार्थ्यांमुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या पीएचडीच्या प्रवेशावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण विदेशी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे जागांची व्यवस्था केली जात आहे.  विदेशी विद्यार्थ्यांच्या विशेष जागांवर सरकारचे आरक्षण धोरण लागू होणार नाही. दरवर्षी नऊ लाख भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशी जातात. त्यामुळे भारतातून २० हजार कोटी रुपयांचे विदेशी चलन बाहेर जाते. हे रोखण्यासाठी यूजीसीने आता विदेशातील उच्च शैक्षणिक संस्थांना भारतात आपले केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

नेपाळचे २८% विद्यार्थी

भारतात सध्या १६५ देशांचे ५० हजारांहून जास्त विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी दोन तृतीयांश विद्यार्थी नेपाळ, अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान आणि सुदानचे आहेत. सर्वाधिक २८ टक्के विद्यार्थी नेपाळहून भारतात शिक्षणासाठी येतात.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार