शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 17:20 IST

Indian Army Recruitment: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २८ मे २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

भारतीय लष्करात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन मिलिटरी अकादमी जानेवारी २०२६ मध्ये १४२ वा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमाद्वारे शॉर्टलिस्टेड अभियांत्रिकी पदवीधरांना भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नोकरी मिळेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २८ मे २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या भरती अंतर्गत एकूण ३० जागा भरल्या जाणार आहेत, ज्यात सिव्हिल इंजिनिअरिं- ८ जागा,  संगणक विज्ञान/आयटी- ६ जागा, इलेक्ट्रॉनिक्स- ६ जागा, मेकॅनिकल- ६ जागा, इलेक्ट्रिकल- २ जागा आणि इतर २ जागांचा समावेश आहे. 

कोण करू शकते अर्ज?- भारतीय नागरिक किंवा नेपाळी नागरिक किंवा भारतीय वंशाचे लोक जे विशिष्ट देशांमधून भारतात कायमचे स्थायिक होण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत.- उमेदवार बी.ई./बी.टेक पदवीधर किंवा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात आहे.- उमेदवाराचे वय २० ते २७ दरम्यान आहे आणि तो अविवाहित आहे.

निवड प्रक्रियाशैक्षणिक गुणवत्तेनुसार आणि अभियांत्रिकी शाखेनुसार कटऑफ टक्केवारी निश्चित केली जाते. त्यानंतर उमेदवाराची मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. या सर्व कामगिरीच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाईल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर भेट द्यावी.

टॅग्स :jobनोकरीIndian Armyभारतीय जवान