शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Government Jobs: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात बंपर भरती; अर्जासाठी अवघे दोन दिवस शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 19:15 IST

राज्याच्या महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात (Department of Land Records Maharashtra) लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

मुंबई-

राज्याच्या महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात (Department of Land Records Maharashtra) लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. भूकरमापक तसंच लिपिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनं अर्ज दाखल करता येणार आहे आणि ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. एकूण १०१३ जागांसाठी बंपर भरती होणार आहे. 

भूकरमापक तथा लिपिक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका शिक्षण पूर्ण केलेलं असणं गरजेचं असणार आहे. याशिवाय उमेदवाराला मराठी टायपिंग तसंच इंग्रजी टंकलेखन 40 wpm गती आवश्यक असणार आहे. भूकरमापक पदासाठी उमेदवाराचं वय १८ वर्षे ते ३८ वर्षे यादरम्यान असणार गरजेचं आहे. 

कोण-कोणत्या विभागात भरतीकोकण, पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद या विभागांमध्ये भरती होणार आहे. 

३१ डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारखी आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आता शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 

कोण-कोणती कागदपत्रं लागणारबायोडेटा, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगचं शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साइज फोटो

सविस्तर माहिती आणि अर्ज दाखल करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/1035/Home 

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनMaharashtraमहाराष्ट्रjobनोकरी