शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

‘५जी’नंतर देशातील नाेकरभरतीलाही ‘स्पीड’; टेलिकाॅम क्षेत्रात नाेकरभरतीत माेठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 05:56 IST

माॅन्स्टर एम्प्लाॅयमेंट इंडेक्सच्या सप्टेंबरमधील आकडेवारीतून हे माहिती मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सणासुदीचा हंगाम आणि ५जी सेवेच्या लाॅंचिंगमुळे देशात राेजगाराबाबत पाॅझिटिव्ह वातावरणाची निर्मिती झाली आहे. कंपन्यांमध्ये नाेकर भरतीला वेग आला आहे. विशेषत: टेलिकाॅम क्षेत्रातील भरतीमध्ये सुमारे १३ टक्के वाढ नाेंदविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आयात आणि निर्यात क्षेत्रात सर्वाधिक २८ टक्के नाेकर भरती वाढली आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे सकारात्मक संकेत आहेत.

माॅन्स्टर एम्प्लाॅयमेंट इंडेक्सच्या सप्टेंबरमधील आकडेवारीतून हे माहिती मिळाली आहे. ऑक्टाेबरमध्ये देशात ५जी सेवेचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केले. सुरुवातीला काही निवडक शहरांमध्येच ५जी उपलब्ध आहे. मात्र, दिवाळीपर्यंत आणखी काही शहरांमध्ये विस्तार हाेणार आहे, तर पुढील वर्षी देशातील बहुतांश शहरांमध्ये ५जी माेबाईल सेवा उपलब्ध असेल. ५जी सेवेचा विस्तार पाहता टेलिकाॅम क्षेत्रात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. टेलिकाॅम कंपन्या त्यांच्या डेटा सेंटर्सच्या क्षमतेत वाढ करणार आहेत. याशिवाय विशेषज्ञता असलेल्या पदांवर या कंपन्यांमध्ये भरती सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे.

उत्पादन आणि रेटेल सेक्टरमध्ये वाढसणासुदीच्या काळात उत्पादन आणि रिटेल सेक्टरमध्ये प्रत्येकी ५ टक्के नाेकर भरती वाढली आहे.ॲपेरल, वस्त्राेद्याेग आणि दागिन्यांच्या क्षेत्रात ११ टक्के वाढ झाली आहे.

आयात आणि निर्यात क्षेत्र आघाडीवरकाेराेनानंतर कंपन्यांनी विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच यावर्षी सणासुदीचा हंगाम जाेरात आहे. त्यामुळे या क्षेत्रात सर्वाधिक २८ टक्के नाेकर भरती झाली.

टॅग्स :jobनोकरी