शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

मलकापूर तालुक्यातून विहीर चोरीला गेली!

By admin | Updated: June 10, 2015 02:35 IST

हिंगणा काझी शिवारात होती विहीर; ग्रामपंचायतसह जिल्हा प्रशासनही संशयाच्या घे-यात .

बुलडाणा : शासनाच्या ई-क्लास जमिनीवर रोजगार हमी योजनेंतर्गत सन २00६ मध्ये भालेगाव (रण) वासीयांकरिता लगतच्या हिंगणाकाझी शिवारात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली. विहिरीकरिता मंजूर झालेला १ लाख ५३ हजार ६00 रुपयांचा निधीही भालेगाव (रण) ग्रामपंचायतला प्राप्त झाला; पण अद्यापही ह्यत्याह्ण जागेवर विहिरीची निर्मिती न झाल्याने तो प्राप्त झालेला निधी गेला तरी कुठे? तत्कालीन सरपंच व सचिवाने त्या निधीचे काय केले? असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहेत. याप्रकरणी प्रशासनाकडून अपेक्षित असे सहकार्य मिळत नसल्याचीही ओरड होत असून, ग्रामस्थांनी आता विहीर चोरीला गेल्याची तक्रार मलकापूर तहसीलदार यांच्याकडे करीत आंदोलनाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. भालेगाववासीयांची पाणी समस्या सुटावी, या अनुषंगाने शासनाच्यावतीने रोजगार हमी योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याची विहीर खोदकाम व बांधकामकरिता जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे आदेश क्र.रोहयो/द.प./पिपावी/अका-२/५९७/0६ अन्वये २८ जून २00६ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच यांनी रितसर मागणी करून भालेगाव लगतच्या मौजे हिंगणा काझी शिवारातील गट नं.५३ मधील सरकारी जमीनमध्ये विहिरीकरिता १0 गुंठे जमिनीचा प्रस्तावदाखल करण्यासाठी हिंगणा काझी तलाठी यांच्याकडून गट नं.५३ चा ७/१२, नकाशा व नाहरकत आदी कागदपत्रे रितसर मिळवली. भूजल शास्त्रीय सर्वेक्षण विभागांतर्गत सदर गाव परिसराचे सर्वेक्षण करण्यात येऊन गट नं.५३ चा परिसर पाणी लागण्याच्या दृष्टीने योग्य असल्याचे स्थळदर्शक प्रमाणपत्र ग्रामपंचायतला देण्यात आले.