शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मलकापूर तालुक्यातून विहीर चोरीला गेली!

By admin | Updated: June 10, 2015 02:35 IST

हिंगणा काझी शिवारात होती विहीर; ग्रामपंचायतसह जिल्हा प्रशासनही संशयाच्या घे-यात .

बुलडाणा : शासनाच्या ई-क्लास जमिनीवर रोजगार हमी योजनेंतर्गत सन २00६ मध्ये भालेगाव (रण) वासीयांकरिता लगतच्या हिंगणाकाझी शिवारात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली. विहिरीकरिता मंजूर झालेला १ लाख ५३ हजार ६00 रुपयांचा निधीही भालेगाव (रण) ग्रामपंचायतला प्राप्त झाला; पण अद्यापही ह्यत्याह्ण जागेवर विहिरीची निर्मिती न झाल्याने तो प्राप्त झालेला निधी गेला तरी कुठे? तत्कालीन सरपंच व सचिवाने त्या निधीचे काय केले? असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहेत. याप्रकरणी प्रशासनाकडून अपेक्षित असे सहकार्य मिळत नसल्याचीही ओरड होत असून, ग्रामस्थांनी आता विहीर चोरीला गेल्याची तक्रार मलकापूर तहसीलदार यांच्याकडे करीत आंदोलनाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. भालेगाववासीयांची पाणी समस्या सुटावी, या अनुषंगाने शासनाच्यावतीने रोजगार हमी योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याची विहीर खोदकाम व बांधकामकरिता जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे आदेश क्र.रोहयो/द.प./पिपावी/अका-२/५९७/0६ अन्वये २८ जून २00६ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच यांनी रितसर मागणी करून भालेगाव लगतच्या मौजे हिंगणा काझी शिवारातील गट नं.५३ मधील सरकारी जमीनमध्ये विहिरीकरिता १0 गुंठे जमिनीचा प्रस्तावदाखल करण्यासाठी हिंगणा काझी तलाठी यांच्याकडून गट नं.५३ चा ७/१२, नकाशा व नाहरकत आदी कागदपत्रे रितसर मिळवली. भूजल शास्त्रीय सर्वेक्षण विभागांतर्गत सदर गाव परिसराचे सर्वेक्षण करण्यात येऊन गट नं.५३ चा परिसर पाणी लागण्याच्या दृष्टीने योग्य असल्याचे स्थळदर्शक प्रमाणपत्र ग्रामपंचायतला देण्यात आले.