शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

आठवडी बाजार रद्द: १५ लाखांचा भाजीपाला शेतकऱ्यांनी नेला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 13:00 IST

Weekly market canceled: आठवडी बाजारात भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा जवळपास १५ लाखांचा भाजीपाला परत न्यावा लागला.

बुलडाणा: कोरोना संक्रमण वाढण्याची भीती पाहता बुलडाण्यातील रविवारचा आठवडी बाजार दोन आठवड्यासाठी बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बुलडाण्याच्या आठवडी बाजारात भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा जवळपास १५ लाखांचा भाजीपाला परत न्यावा लागला.मुळात सकाळी होणारी हर्राशीच आठवडी बाजार बंद असल्याने होऊ शकली नाही. यासंदर्भात आधीच जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले होते. मात्र काही शेतकऱ्यांपर्यंत या संदर्भातील निरोप न पोहोचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला त्यांना तसाच परत न्यावा लागला. त्यामुळे  शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला. 

बाजार बंदचा निर्णय का?जिल्ह्यात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. बुलडाणा येथील आठवडी बाजारात संपूर्ण जिल्ह्यातून व्यापारी, नागरिक येतात. त्यामुळे सुपरस्प्रेडरच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण आकलनापलीकडे होऊ शकते. हा मुद्दा गृहीत धरून आठवडी बाजार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेही एकट्या बुलडाणा शहरातील कोरोना बाधितांचा दररोजचा आकडा हा ३० च्या घरात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही १५० पर्यंत बाधितांची संख्या जात नव्हती. ती आता दररोज २०० च्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी