शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नांदुरा तालुक्यातील १२ गावात आतापासूनच पाणीटंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:09 IST

नांदुरा: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तालुक्यातील गावांना आ तापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी पेक्षा भीषण पाणीटंचाई यावर्षी तालुक्यात राहणार असून, प्रशासनाने  सजग राहण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देफेब्रुवारीच्या अखेरीसच पाण्यासाठी भटकंती! 

संदीप गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तालुक्यातील गावांना आतापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी पेक्षा भीषण पाणीटंचाई यावर्षी तालुक्यात राहणार असून, प्रशासनाने  सजग राहण्याची आवश्यकता आहे.नांदुरा तालुक्यातील बहुतांश गावामध्ये विहीर बोअरवेलच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. काही गावांना पूर्णामायचा आधार आहे. दरवर्षी  घटणार्‍या भूजल पातळीमुळे विहीर किंवा बोअरवेल बाराही महीने  पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात गावाशेजारील  एखाद्या पाणी उपलब्ध असणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतातील विहीरी व  बोअरवेलचे अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु  यावर्षी भूजल पातळीत झालेल्या लक्षणीय घटीमुळे पाणी मिळणे कठीण  झाले आहे. मागील वर्षी तालुक्यातील २३ गावामध्ये २४ ठिकाणी  अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात आला होता; मात्र यावर्षी  जानेवारीतच १२ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत  असून, मार्चमध्ये अध्र्याधिक तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची  शक्यता आहे. पंचायत समितीमार्फत ८ गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव  तहसील कार्यालयाकडे तर ४ गावचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा  विभागाकडे परवानगीसाठी पाठविले असून, तहसील कार्यालयाने आता पर्यंत ५ गावांना अधिग्रहणासाठी परवानगी दिली आहे.

या गावात पाणीटंचाईची झळनांदुरा तालुक्यातील सिरसोडी, काटी, हिंगणे गव्हाड,. मामूलवाडी,  माळेगाव, पिंपळखुटा, विटाळी, शेलगाव, आंबोड.ा, चांदुर बिस्वा,  खेडा, मोमिनाबाद, नवे खेडगाव येथे भीषण पाणीटंचाईचा सामना  करावा लागणार असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :WaterपाणीNanduraनांदूरा