शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच बुलढाण्यात पाणीटंचाइचे संकट, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अर्धवट

By विवेक चांदुरकर | Updated: April 7, 2024 14:21 IST

आदिवासी भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि. बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील उमापूरसह आजूबाजूच्या गावांमध्ये आदिवासी गावांमध्ये पाणीपूरवठा करण्याकरिता पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र बांधकाम अर्धवटस`थितीत थांबविण्यात आले आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जळगाव जामोद तालुक्यातील गावांमध्ये आदिवासी बांधवांची लोकसंख्या अधिक आहे. या गावांमध्ये नागरिकांना पाणीपूरवठा करण्याकरिता पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. मात्र, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अर्धवट आहे.

उन्हाळ्याला सुरूवात झाली असली तरी अद्याप पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देवून तत्काळ पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राजूरा धरणात अल्प जलसाठा

जळगाव जामोद तालुक्यात असलेल्या राजूरा धरणात अल्प जलसाठा आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच अल्प जलसाठा असल्याने आगामी उन्हाळ्यात तलाव सुकण्याची शक्यता आहे. या धरणात जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. धरणातील पाणी सुकल्यास वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater shortageपाणीकपात