शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच बुलढाण्यात पाणीटंचाइचे संकट, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अर्धवट

By विवेक चांदुरकर | Updated: April 7, 2024 14:21 IST

आदिवासी भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि. बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील उमापूरसह आजूबाजूच्या गावांमध्ये आदिवासी गावांमध्ये पाणीपूरवठा करण्याकरिता पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र बांधकाम अर्धवटस`थितीत थांबविण्यात आले आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जळगाव जामोद तालुक्यातील गावांमध्ये आदिवासी बांधवांची लोकसंख्या अधिक आहे. या गावांमध्ये नागरिकांना पाणीपूरवठा करण्याकरिता पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. मात्र, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अर्धवट आहे.

उन्हाळ्याला सुरूवात झाली असली तरी अद्याप पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देवून तत्काळ पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राजूरा धरणात अल्प जलसाठा

जळगाव जामोद तालुक्यात असलेल्या राजूरा धरणात अल्प जलसाठा आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच अल्प जलसाठा असल्याने आगामी उन्हाळ्यात तलाव सुकण्याची शक्यता आहे. या धरणात जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. धरणातील पाणी सुकल्यास वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater shortageपाणीकपात