शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
3
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
4
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
5
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
6
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
7
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
8
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
9
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
11
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
12
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
13
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
14
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
15
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
16
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
18
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
19
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
20
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

सिंदखेड राजात विदर्भ साहित्य संमेलन भरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:16 AM

बुलडाणा : अनेक वर्षांनंतर संमेलनाला उपस्थित राहण्याचा योग आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पहिल्यांदाच संमेलन होत असल्याचा ...

बुलडाणा : अनेक वर्षांनंतर संमेलनाला उपस्थित राहण्याचा योग आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पहिल्यांदाच संमेलन होत असल्याचा आनंद झाला असून, भविष्यात मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे विदर्भ साहित्य संमेलन भरविणार असल्याची घोषणा पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.

बुलडाणा येथे आयोजित नेताजी जागर साहित्य संमेलनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या संमेलनाची जबाबदारी साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांच्याकडे सोपवतो. बाकीचे सर्व काही सहकार्य मी करतो, अशी ग्वाही देतानाच सर्वांनी मिळून हे संमेलन यशस्वी करावे, असे आवाहनदेखील शिंगणे यांनी यावेळी केले. सामाजिक कार्य आणि नेताजींचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे कार्य करत असल्याबद्दल संयोजक सतीशचंद्र रोठे यांचेही त्यांनी कौतुक केले. महिला आता सर्वच क्षेत्रात पुढे आल्या आहेत. राजकारणात त्यांना समान संधी मिळावी, म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, याचा धक्का पुरुषांना लागला आहे. महिलांनी पुढे जावे, प्रगती करावी याबाबत अजूनही पुरुषांची मानसिकता पक्की झालेली नाही. आरक्षणामुळे ते फक्त महिलांसोबत तडजोड करून घेत आहेत, असे विचार ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी यावेळी मांडले.

नेताजींनी स्वातंत्र्यलढ्यात वाहून घेतले : सुकेश झंवर

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आयएएस बनण्याचे स्वप्न होते. मात्र, जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर त्यांनी देशासाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यांना तरुंगवासही भोगावा लागला. राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वोच्च अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. त्याचाही त्यांनी राजीनामा देऊन राष्ट्रभक्तीचे कार्य सुरू ठेवले, असे मत स्वागताध्यक्ष व बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी व्यक्त केले.