शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जोड-ओळ पध्दत ठरतेय शेतकऱ्यांसाठी ‘फल’दायी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 16:52 IST

Twin-line system benificial for Farmer एका एकरात ३० टनापर्यंत उत्पादन शक्य आहे.

ठळक मुद्देकेळीच्या उत्पादनात वाढदीड एकरात ४५ टनाचे उत्पादन

- अनिल गवईखामगाव: पारंपारिक पिक पध्दतीला फाटा देत, खामगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करण्यास सुरूवात केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पध्दत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी ‘फल’दायी ठरत असल्याचे दिसून येते.केळी उत्पादनात पारंपारिक पिक पध्दतीत ५ बाय ५ अथवा ५ बाय ६ फूट अंतरावर झाडांची लागवड केली जाते. या पध्दतीत अतिवृष्टीमुळे वादळी वाºयाच्या कालावधीत झाडांच्या रक्षणाची जोखीम असते. हा धोका लक्षात घेता खामगाव तालुक्यातील वरणा येथील एका प्रगतीशील कास्तकाराने पहिल्यांदाच जोड ओळ (पट्टा पध्दतीने) साडेचार फूट बाय ९ फूट अंतरावरे केळीची लागवड केली. या पध्दतीमुळे खर्चात कपात होवून उत्पादनात वाढ झाली. उन्हाळ्यात आंतर पिक म्हणून कांद्याचेही उत्पादन या शेतकºयाने घेतले. मात्र, अतिवृष्टीमुळे कांदा पिकाला फटका बसला होता. आता केळीने या शेतकºयाला तारले आहे.

  ४५ टनाचे विक्रमी उत्पादन- खामगाव तालुक्यातील वरणा येथील प्रगतीशील शेतकरी चंद्रसिंग इंगळे यांनी पहिल्यांदाच जोड-ओळ(पट्टा पध्दतीने) दीड एकरात केळीची लागवड केली.

तालुक्यातील पहिलाच प्रयोग!आॅललाइन पध्दतीचा अवलंब करीत या शेतकºयाने जोड-ओळ पध्दतीने केळीची लागवड केली. केळी  लागवडीचा हा पहिलाच प्रयोग असून यापूर्वी काळेगाव येथील एका शेतकºयाने मका पिकाचे उत्पादन घेतले होते.

पिक पध्दतीत बदल केल्याने उत्पादनात वाढ झाली. जोळ-ओळ पध्दतीत अतिवृष्टी आणि वादळी वाºयात पिकांचे रक्षण होते. या पध्दतीने शेती केल्याचा आनंद आहे.- चंद्रसिंह इंगळेशेतकरी, वरणा ता. खामगाव.

 जोड-ओळ पध्दतीमुळे झाडांना आधार मिळतो. नुकसान टळून उत्पादनात वाढ होते. या पध्दतीत एका एकरात ३० टनापर्यंत उत्पादन शक्य आहे. वरणा येथील शेतकºयाने केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे.- गणेश गिरीतालुका कृषी अधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी