शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले, 32 गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 15:20 IST

तीन जिल्ह्यातील ३२ गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा: जिल्हयातील मोठ्या तीन धरणापैकी एक असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे ०.१० मिटरने उघडण्यात आले असून प्रकल्पातून १०९२.०१ क्युसेक्स अर्थात ३०.९ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे बुलडाणा, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ३२ गावांना सतर्ककतेचा इशारा देण्यात आला आहे.प्रकल्पाच्या १९ दरवाजांपैकी १, १० आणि १९ क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

खडकपूर्णा धरणाची पाणीसाठवण क्षमता १६०.६६ दलघमी असून मृतसाठा पातळी ६० दलघमी आहे. २०१३ मध्ये प्रथमच या प्रकल्पात पाण्याचा संचय करण्यात आला होता. सध्या प्रकल्पामध्ये ८४.४५ टक्के जीवंत जलसाठा आहे. ५ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रकल्पातून पाण्याचा हा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान धरणात पाण्याची आवक वाढल्यास पाण्यातून आणखी विसर्ग होऊ शकतो. धरण सुरक्षा विभागाच्या निकषानुसार ऑगस्टमध्ये प्रकल्पात करावायाच्या जलसाठ्याव्यतिरिक्त असलेले पाणी हे नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

या गावांना सतर्कतेचा इशारा

खडकपूर्णा प्रकल्प अर्थात संत चोखा सागरातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने बुलडाणा जिल्ह्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बुद्रूक, डिग्रस खुर्द, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, निमगाव वायाळ, हिवरखेडसह लगतच्या जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊसfloodपूर