शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाभिमानी'ने केले चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 19:38 IST

Farmers Protest स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी वरवंड फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले.

बुलडाणा: कडाक्याच्या थंडीतही दिल्लीत लाखो शेतकरी आपल्या जिवाची पर्वा न करता केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात आंदोलन करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी या आंदोलनात हुतात्म्य पत्करले. परंतु तरीही केंद्र सरकार हे कायदे रद्द करायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासह केंद्र सरकारच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी वरवंड फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले.

दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांऐवजी उद्योजकांच्या फायद्याचे असलेल्या तीन शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे, यासाठी हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासह केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ फेब्रुवारी रोजी बुलडाणा ते नागपूर मार्गावरील वरवंड फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले. स्वाभिमानीचे युवा विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात 'स्वाभिमानी'चे शे. रफिक शे. करीम, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, राजेश गवई, गजानन गवळी, नेहरूसिंग मेहेर, मारोती मेढे, गोपाल जोशी, शेख आझाद, विष्णू धंदर, संतोष गवळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाbuldhanaबुलडाणा