शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डफडे बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 14:33 IST

शेगाव - दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,यासह अन्य मागण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी  डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. 

लोकमत न्युज नेटवर्कशेगाव - दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,यासह अन्य मागण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी  डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळसदृश्य  निर्माण झाली आहे. यावर्षी सोयाबीन कापूस शेतकऱ्यांच्या हातातून गेला असून रब्बी हंगाम सुद्धा संपल्यात जमा आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना चारा  पशुपालक जनावरे बाजारात विक्रीसाठी नेत आहेत.सरकारने दुष्काळ जाहीर केला परंतु अद्याप पर्यंत मिळणाऱ्या सवलती देण्यात आलेल्या नाही अजूनही बँक, फायनान्स, मायक्रो फायनान्सकडून कर्जाची वसुली सुरू आहे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न  आ वासून उभा आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,जनावरांच्या दावणीला चारा द्यावा,सक्तीची वसुली बंद करावी,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी यासह 8 मागण्यांबाबत  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने युवानेते उमेश शेळके यांचे नेतृत्वात तहसील कार्यालया समोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.यामध्ये उमेश शेळके अभिजित महल्ले,रघुवीर बिचारे,शे अय्याज शे अमीर,अंकित सोनोने,मोहन झाडोकार,सागर बावणे,गोपाळ बजर मंगेश दाभाडे,नरेंद्र सावळे,दत्ता मुंडे,यांचेसह  अन्य सहभागी झाले होते.तदनंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :ShegaonशेगावSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना