शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून बैलजोडी, नांगराची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 17:59 IST

बुलडाणा: शेतकºयाला चांगले दिवस यावे व तो सुखी व्हावा, म्हणून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदेच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलजोडी व नांगराची पुजा करण्यात आली.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून बैलजोडी, नांगराची पूजाबुलडाणा: शेतकºयाला चांगले दिवस यावे व तो सुखी व्हावा, म्हणून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदेच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलजोडी व नांगराची पुजा करण्यात आली.दिवसरात्र शेतात राबून शेतकरी कष्ट करतो. मात्र त्याच्या मालाला भाव मिळत नाही.  सध्याचे सरकार शेतकºयांना सुविधा देत नाही. आजही शेतकºयांना अच्छे दिन आले नसून तो नावालाच बळीराजा राहीला आहे. बळीराजा हा लोककल्याणकारी, चारित्र्यवान, रक्षणकर्ता व दानशुर राजा होता.  वामनाने बळीराजाला कपटाने पाताळात धाडले, अशी  अख्यायिका आहे. तेव्हापासून ईडा -पिडा -टळो आणि बळीचे राज्य येवो अशी म्हण रुढ झाली. मात्र अजूनही बळीचे राज्य आले नाही. बळीराजा सुखी झाला नाही. सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकºयांप्रती सरकारची अनास्था, कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या यामध्ये बळीराजा होरपळत आहे. बलीप्रतीपदेच्या दिवशी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, शर्वरी तुपकर यांनी शेतकºयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकºयांचे औक्षण करुन बैलजोडी आणि नांगराची पुजा केली. बुलडाणा येथील निवासस्थानासमोर शेतकरी विजय बाहेकर, विलास गोसावी, संदिप जेऊघाले या शेतकºयांचे औक्षण केले. यावेळी राणा चंदन, शे. रफिक, कडूबा मोरे, नीलेश राजपूत, भारत फोलाने, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, मनोज जैस्वाल, दत्ता जेऊघाले, गोटू जेऊघाले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकर