शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

संग्रामपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 17:24 IST

संग्रामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी येथिल तहसील कार्यालयावर संताप मोर्चा काढला. या मोर्चामध्ये  शेकडोच्या संख्येने शेतकरी जनावरा सह सहभागी झाले होते.

संग्रामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी येथिल तहसील कार्यालयावर संताप मोर्चा काढला. या मोर्चामध्ये  शेकडोच्या संख्येने शेतकरी जनावरा सह सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर फडणवीस सरकार फेल ठरल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या साठी आंदोलन करण्यात आले. सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास 26 जानेवारी रोजी उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिले. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई दया, जनावरांना चारा दया, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दया, सरसकट कर्जमाफी देवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागण्यासांठी असंख्य शेतकरी या संताप मोर्चा सहभागी झाले होते जिल्हयात दुष्काळ जाहीर केला मात्र, दुष्काळाच्या उपाय योजना अदयाप लागू केल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उबंरठयावर आहे. यापूर्वी  वेळोवेळी शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केलीत, या शांततेच्या आंदोलनाची भाषा सरकारला कळत नसेल तर यापूढे येत्या २६ जानेवारी नंतर कोणत्याही क्षणी तालुक्यातील शेतकरी नक्षलवादयांच्या रूपात समोर येतील व त्याचे होणारे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा डिक्कर यांनी दिला. निवेदन देतेवेळी स्वाभिमानीचे विधानसभा संपर्क प्रमुख मोहन पाटील, तालुका अध्यक्ष उज्वल चोपडे, अनंता मानकर, योगेश मुरूख, नंदकिशोर बोडखे, सुनिल अस्वार, विलास तराळे, योगेश वखारे, अशिष नांदोकार, गजानन आमझरे, राजू उगळकार, गोकुळ गावंडे,सागर खानझोडे, पांडूरंग भिसे, हरीदास आमझरे हे उपस्थित होते.

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSangrampurसंग्रामपूर