शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

संग्रामपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 17:24 IST

संग्रामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी येथिल तहसील कार्यालयावर संताप मोर्चा काढला. या मोर्चामध्ये  शेकडोच्या संख्येने शेतकरी जनावरा सह सहभागी झाले होते.

संग्रामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी येथिल तहसील कार्यालयावर संताप मोर्चा काढला. या मोर्चामध्ये  शेकडोच्या संख्येने शेतकरी जनावरा सह सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर फडणवीस सरकार फेल ठरल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या साठी आंदोलन करण्यात आले. सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास 26 जानेवारी रोजी उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिले. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई दया, जनावरांना चारा दया, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दया, सरसकट कर्जमाफी देवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागण्यासांठी असंख्य शेतकरी या संताप मोर्चा सहभागी झाले होते जिल्हयात दुष्काळ जाहीर केला मात्र, दुष्काळाच्या उपाय योजना अदयाप लागू केल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उबंरठयावर आहे. यापूर्वी  वेळोवेळी शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केलीत, या शांततेच्या आंदोलनाची भाषा सरकारला कळत नसेल तर यापूढे येत्या २६ जानेवारी नंतर कोणत्याही क्षणी तालुक्यातील शेतकरी नक्षलवादयांच्या रूपात समोर येतील व त्याचे होणारे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा डिक्कर यांनी दिला. निवेदन देतेवेळी स्वाभिमानीचे विधानसभा संपर्क प्रमुख मोहन पाटील, तालुका अध्यक्ष उज्वल चोपडे, अनंता मानकर, योगेश मुरूख, नंदकिशोर बोडखे, सुनिल अस्वार, विलास तराळे, योगेश वखारे, अशिष नांदोकार, गजानन आमझरे, राजू उगळकार, गोकुळ गावंडे,सागर खानझोडे, पांडूरंग भिसे, हरीदास आमझरे हे उपस्थित होते.

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSangrampurसंग्रामपूर