शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

'सत्यं वद; प्रियं वद' ....खर बोला पण गोड बोला - आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:05 IST

"तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला" असे आपण मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सहजतेने बोलून जातो. पण त्याचा नेमका अर्थ शोधायचा ...

"तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला" असे आपण मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सहजतेने बोलून जातो. पण त्याचा नेमका अर्थ शोधायचा प्रयत्न केला असता सामाजिक आरोग्य चांगले रहावे, सद्विचाराची पेरणी व्हावी, हा दृष्टीकोण त्यामागे असल्याचे नांदुरा येथील गुरुदेव सेवाश्रमातील आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी म्हणाले. या माध्यातून चांगले विचार पेरण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये हा सण साजरा केला जातो. समाजामध्ये आज होणार्या तंट्यांचा विचार करता ८५ टक्के वाद हे केवळ बोलण्यामुळे होत आहे. ते होऊ नये म्हणून चांगले बोलणे व चांगले वागण्याचा आपल्यावर संस्कार व्हावा, ही भूमिका या मागे आहे. कौटुंबिकस्तरावर मुले, आईवडील यांच्यात संवाद होत नसल्याचे दिसते. हा संवाद व्हावा व तो चांगला व्हावा. तो सुसंवाद सुरू झाल्यास कुटुंबासोबतच सामाजिक संवादही चांगला होऊन संस्कारक्षम समाज निर्मिती होईल. त्यासाठीच संस्कृत भाषेतील ह्यसत्यं वद; प्रियंं वदह्ण हे वाक्य आहे. भगवद्गीता, ग्रामगिता, ज्ञानेश्वरीमध्येही त्या अर्थाने लिखान झालेले आहे. संस्काराला महत्त्व दिल्या गेले. त्यामुळे ह्यखर बोला, गोड बोला व सत्य बोलाह्ण असे अभिप्रेत आहे.

सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही.

सत्य बोला पण ते गोड बोला. सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही. त्यामुळे ते सांगण्यासाठी गोड बोला. अनेक जण गोड बोलतात परंतू त्यातून असत्य कथन करता. त्यामुळे गोड बोला पण सत्य बोला.सत्य बोला पण ते गोड बोला. सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही. त्यामुळे ते सांगण्यासाठी गोड बोला. अनेक जण गोड बोलतात परंतू त्यातून असत्य कथन करता. त्यामुळे गोड बोला पण सत्य बोला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंट