शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

'सत्यं वद; प्रियं वद' ....खर बोला पण गोड बोला - आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:05 IST

"तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला" असे आपण मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सहजतेने बोलून जातो. पण त्याचा नेमका अर्थ शोधायचा ...

"तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला" असे आपण मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सहजतेने बोलून जातो. पण त्याचा नेमका अर्थ शोधायचा प्रयत्न केला असता सामाजिक आरोग्य चांगले रहावे, सद्विचाराची पेरणी व्हावी, हा दृष्टीकोण त्यामागे असल्याचे नांदुरा येथील गुरुदेव सेवाश्रमातील आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी म्हणाले. या माध्यातून चांगले विचार पेरण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये हा सण साजरा केला जातो. समाजामध्ये आज होणार्या तंट्यांचा विचार करता ८५ टक्के वाद हे केवळ बोलण्यामुळे होत आहे. ते होऊ नये म्हणून चांगले बोलणे व चांगले वागण्याचा आपल्यावर संस्कार व्हावा, ही भूमिका या मागे आहे. कौटुंबिकस्तरावर मुले, आईवडील यांच्यात संवाद होत नसल्याचे दिसते. हा संवाद व्हावा व तो चांगला व्हावा. तो सुसंवाद सुरू झाल्यास कुटुंबासोबतच सामाजिक संवादही चांगला होऊन संस्कारक्षम समाज निर्मिती होईल. त्यासाठीच संस्कृत भाषेतील ह्यसत्यं वद; प्रियंं वदह्ण हे वाक्य आहे. भगवद्गीता, ग्रामगिता, ज्ञानेश्वरीमध्येही त्या अर्थाने लिखान झालेले आहे. संस्काराला महत्त्व दिल्या गेले. त्यामुळे ह्यखर बोला, गोड बोला व सत्य बोलाह्ण असे अभिप्रेत आहे.

सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही.

सत्य बोला पण ते गोड बोला. सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही. त्यामुळे ते सांगण्यासाठी गोड बोला. अनेक जण गोड बोलतात परंतू त्यातून असत्य कथन करता. त्यामुळे गोड बोला पण सत्य बोला.सत्य बोला पण ते गोड बोला. सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही. त्यामुळे ते सांगण्यासाठी गोड बोला. अनेक जण गोड बोलतात परंतू त्यातून असत्य कथन करता. त्यामुळे गोड बोला पण सत्य बोला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंट