शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

अडीच लाख हेक्टरवर दुबार पेरणी

By admin | Updated: August 11, 2015 00:08 IST

पावसाचा लहरीपणा ; पेरणी क्षेत्रापैकी मोड व नापेर क्षेत्रही वाढले.

बुलडाणा : जून महिन्यानंतर पावसाने दीड महिना दडी मारली तरी जिल्ह्यात ८९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या; मात्र तब्बल दोन महिने पाऊस नसल्यामुळे बरेच क्षेत्र नापेर राहिले, तर काही शेतकर्‍यांनी पेरणी क्षेत्रात मोड म्हणजेच पेरलेले शेत वखरून टाकले. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास २ लाख ५२ हजार हेक्टरवर दुबार पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. कृषी विभागाने यंदा ७ लाख ४८ हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले. त्यापैकी ७ ऑगस्टपर्यत ६ लाख ६३ हजार म्हणजे ८९ टक्के पेरणी पूर्ण केली; मात्र मे महिन्याचा शेवटचा आठवडा सोडला, तर पुढे जून व जुलै पावसाने कायमस्वरूपी दडी मारली. पावसाआभावी काही ठिकाणी बियाणे उगवलीच नाही, तर बर्‍याच ठिकाणी लहान पिके कोमेजून सुकून गेल्यामुळे हताश झालेल्या शेतकर्‍यांनी आपल्या शेतात नांगर फिरवून पिके वखरून काढली. काही गावांतील निराश झालेल्या काही शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील उभ्या पिकावर जनावरे चरण्यास सोडली. यामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी पिकांची मोड होणारे संभाव्य क्षेत्र १ लाख ९३ हजार ४१६ हेक्टर निर्माण झाले आहे. त्यामुळे या मोड होणार्‍या पिक पेरणी क्षेत्रापैकी दुबार पेरणीचे संकट १ लाख ७१ हजार ४५९ हेक्टरवर निर्माण होणाची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यात पहिल्याच आठवड्यात पावसाने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सरसरीपेक्षा जास्त पाऊस झाला. बर्‍याच ठिकाणी पूर आणि अतवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. आधी पावसाने मारलेली दडी व नंतर अतवृष्टी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यानंतर आता शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून, कृषी विभागाकडून जिल्ह्यातील संभाव्य दुबार पेरणी होणारे क्षेत्र २ लाख ५२ हजार ८४७ हेक्टर एवढे वर्तविण्यात आले आहे.