शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

शाळा बंद आंदोलनाला प्रतिसाद

By admin | Updated: December 8, 2014 23:55 IST

समता परिषदेचे आवाहन : विविध संघटनांचा सहभाग.

बुलडाणा : खर्च कपातीच्या नावाखाली वित्त विभागाने सादर केलेला ओबीसी शिष्यवृत्तीचा पुनरावृत्ती फेर आढावा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, ओबीसी विद्यार्थ्यांंची संपूर्ण अकराशे कोटी रुपयाची थकीत शिष्यवृत्ती देण्यात यावी, एससी, एसटी विद्यार्थ्याप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांंना सर्व अभ्यासक्रमात शंभर टक्के शिष्यवृत्ती व शुल्क परतावा देण्यात यावा, सप्टेंबर २0१0 च्या ठरावाप्रमाणे ओबीसीची जणगनना करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवार ८ डिसेंबर रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शाळा बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांश शाळा व महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. एससी, एसटीप्रमाणेच ओबीसींनाही राज्य व केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र्य बजेट मिळवून गरीब ओबीसीसाठी हा प्लॅन लागू करण्यात यावा, ओबीसीसाठी स्वतंत्र्य मंत्रालय स्थापन करण्यात यावे, इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील वर्ग एक ते दहावीच्या शालेय ओबीसी विद्यार्थ्यांंनासुद्धा शिष्यवृत्ती देण्यात यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा १९ सप्टेंबर २0१३ चा ओबीसींना खुल्या प्रवर्गात नोकरी बंदीचा आदेश रद्द करण्यात यावा, महाराष्ट्रातील गडचिरोली, पालघर व इतर जिल्ह्यातील ओबीसीची नोकरभरती बंद करणारा पेसा कायदा रद्द करण्यात यावा, तसेच गडचिरोलीसहित इतर जिल्ह्यात ओबीसीचे सहा टक्केपर्यंंत कमी केलेले नोकरीमधील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, यासह इतर मागण्यासाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शाळा बंद आंदोलन पुकारले होते. विशेष म्हणजे ११ डिसेंबर २0१३ ला नागपूर विधानसभेत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना लावून ओबीसी विद्यार्थ्यांंंची शिष्यवृत्ती मंजूर करा, अशी मागणी केली होती. आता सध्या परिस् िथतीत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत; परंतु अद्यापही त्यांनी ओबीसीच्या शिष्यवृत्तीबाबत कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांश शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता.