शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सरपंच टँकरद्वारे भागवत आहेत ग्रामस्थांची तहान; अत्रंज येथे नि:शुल्क पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:34 IST

खामगाव :  तालुक्यातील अंत्रज येथील सरपंचांनी गावातील पाणी टंचाईवर स्वखर्चातून तोडगा काढला आहे. सहा हजार लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  तालुक्यातील अंत्रज येथील सरपंचांनी गावातील पाणी टंचाईवर स्वखर्चातून तोडगा काढला आहे. सहा हजार लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.खामगाव तालुक्यातील अंत्रज हे सहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. गावातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी सरपंच शिवराज महाले आणि मित्र मंडळाच्यावतीने स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. १५ मार्चपासून गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी २०० लीटर प्रमाणे पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. गावातील पाणी टंचाई निवारणार्थ, तसेच नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी गत दोन महिन्यांपासून प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे पाण्याचे वितरण करण्यात येत असल्याचे सरपंच शिवराज महाले यांनी सांगितले.

 भारनियमनामुळे पाणी समस्या!ग्रामीण भागात वाढत्या भारनियमनामुळे नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, अंत्रज येथेही पाण्याचे नि:शुल्क वितरण करताना ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंच शिवराज महाले मित्र मंडळाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई