शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जलाशये कोरडी; ग्रामीण भागात पाणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 15:35 IST

खामगाव : सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात ज्या धरणांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत; अशी सर्व धरणे कोरडी पडल्याने पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.

खामगाव : सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात ज्या धरणांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत; अशी सर्व धरणे कोरडी पडल्याने पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे गावा-गावात पाण्यासाठी महिलांसह नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे तसेच विहिरी अधिग्रहित करून पाण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र अधिग्रहित केलेल्या विहिरीही आटत आहेत. उपलब्ध करून देण्यात येत असलेले पाणी कमी पडत आहेत. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरांचीही तीच अवस्था आहे. अशा अवस्थेत अनेक सामाजिक संघटनांकडून टँकरने मोफत पाणी वाटप करण्यात येत असून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळत आहे.जवळच असलेल्या दुर्गादैत्य येथे पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. येथील मुख्य पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहिरी, बोरवेल, हातपंप आटले असून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.वानखेडसह दुर्गादैत्य परिसरात पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. यामुळे या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्थानिक ग्राम पंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुर्गादैत्य वासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष करून महिलांचे अतिशय हाल होत आहेत.गावात लाखो रुपये खर्च करुन आणलेली महाजल योजना कुचकामी ठरली असल्याचे दिसून येत आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असले, तरी पाईपलाईन अभावी हे काम रखडले आहे. सध्या गावाच्या मुख्य रस्त्यावरुन वानखेडकडे जाणाऱ्या पाईपलाईनच्या लिकेजद्वारे निघणाºया पाण्यावर नागरिक आपली तहान भागवत आहेत. आणखी १ महिना नागरिकांना काढावा लागणार आहे. त्यामुळे पाणी समस्या निकाली काढण्याची गरज आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई