शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

दिलासादायक : संग्रामपूर तालुक्यातील पाचही व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 20:35 IST

दिलासादायक : संग्रामपूर तालुक्यातील पाचही व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह

संग्रामपूर - पंधरा दिवसापूर्वी दिल्लीहून परतलेल्या सहा जणांपैकी पाच जणांना शेगाव येथे तर एकाला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये बोडखा, काकनवाडा, तामगाव येथील प्रत्येकी दोन दोन व्यक्तीचा समावेश आहे. या सहा पैकी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात 5 नागरिकांना क्वारंटाईन करून त्यांच्या घश्याचे नमुने औरंगाबाद येथे पाठवण्यात आले होते. त्या पाचही लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. तालुक्यातील बोडखा येथील दोन, तामगाव येथील दोन तर काकनवाडा येथील एकाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी मयूर वाडे यांनी सांगितले आहे. तसेच अंजनगाव येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्याची माहीती कळू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दिल्ली येथे कार्यक्रमांमध्ये हे सहा जण सहभागी होते. तालुका प्रशासनाने यातील पाच लोकांना शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले होते. त्या पाचही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संग्रामपूर तालुक्यात सध्यातरी कोरोणा विषाणूची बाधीत एकही रुग्ण नसल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यात अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन ही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangrampurसंग्रामपूर