शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

PM Kissan Scheme : ६ हजार शेतकऱ्यांना परत करावे लागणार ५ काेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 11:56 IST

PM Kissan Scheme: बुलडाणा जिल्ह्यात ५ कोटी ३३ लाख १६ हजार रुपयांचा निधी परत घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत अपात्र ठरलेल्या तथा आयकर भरणाऱ्या ५,९८६ शेतकऱ्यांकडून बुलडाणा जिल्ह्यात ५ कोटी ३३ लाख १६ हजार रुपयांचा निधी परत घेण्यात येणार आहे.यासंदर्भात केंद्र शासनाकडून जिल्हा प्रशासनास सुचना प्राप्त झाल्यानंतर आता आपत्ती व्यस्थापन विभागाकडून अनुषंगीक हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान आयकर विभागाकडूनही त्यासंदर्भाने तहसिलस्तरावर प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर माहिती उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रारंभी अल्प व अत्यल्प भुधारकांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली हाेती. त्यात सरसकट सर्वच शेतकऱ्यांना वषाकाठी सहा हजार रूपये देण्यात येत आहेत. मात्र काही आयकर भरणाऱ्यांचाही यात समावेश झाल्याने अनुषंगीक विषयान्वये आता कार्यवाही करण्यात येत आहे. 

तहसिलस्तरावरून ही कार्यवाही सुरू करण्यात आली असून आयकर विभागाकडूनही अनुषंगीक माहिती उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच आतपर्यंत एकूण लाभ मिळालेल्यांचा आकडाही निश्चित नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाbuldhanaबुलडाणाFarmerशेतकरी