शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, जागा २७ हजार, अर्ज केवळ ९८१

By दिनेश पठाडे | Updated: April 30, 2024 15:39 IST

इंग्रजी शाळेचे ऑप्शन येत नसल्यामुळे प्रतिसाद मिळेना 

बुलढाणा : आरटीई अंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इंग्रजी शाळेत प्रवेशाची गॅरंटी नसल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज करण्यास अनुत्सुकता दाखवली आहे. परिणामी १६ ते ३० एप्रिलच्या कालावधीत केवळ ९८१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

शिक्षण हक्क कायद्याने मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. मात्र, यंदा प्रथमच आरटीईच्या निकषात बदल केले असून, त्यानुसार एक किमीच्या अंतरावर अनुदानित/सरकारी शाळा उपलब्ध असल्यास स्वयंअर्थसाहाय्यित खासगी शाळा संकेतस्थळावर दिसत नाही. मोफत प्रवेशासाठी बुलढाणा जिल्ह्यात २७ हजार ८५२ जागा राखीव असतानाही त्या तुलनेत अर्ज प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. 

अलीकडच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा ओढा वाढला आहे. त्यामुळे गतवर्षापर्यंत आरटीईच्या प्रवेशासाठी अर्ज मोठ्या प्रमाणात येत होते. यंदा मात्र, शासकीय आणि अनुदानित शाळांमध्येच प्राधान्याने प्रवेश दिला जाणार असल्याने पालकांनी त्याऐवजी इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याच्या उद्देशाने आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज करण्याचे टाळले आहे.

टॅग्स :Educationशिक्षण