शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बुलढाणा जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण

By ब्रह्मानंद जाधव | Updated: March 23, 2023 17:02 IST

जिल्ह्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बुलढाणा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून २ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे २३ मार्च रोजी पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल २४ मार्च रोजी शासनास सादर होणार आहे. 

जिल्ह्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा पिकाला पावसाचा फटका बसला. मका, रब्बी ज्वारी पीक वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाले. बिजोत्पादनाच्या कांदा पिकासह भाजीपाला वर्गीय पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता रब्बी पीक विम्याची आशा लागली आहे. या पावसाने २ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले असून, २४ मार्च पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर हाेणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी दिली आहे.

टॅग्स :Rainपाऊसbuldhanaबुलडाणा