शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बुलढाणा जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण

By ब्रह्मानंद जाधव | Updated: March 23, 2023 17:02 IST

जिल्ह्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बुलढाणा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून २ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे २३ मार्च रोजी पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल २४ मार्च रोजी शासनास सादर होणार आहे. 

जिल्ह्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा पिकाला पावसाचा फटका बसला. मका, रब्बी ज्वारी पीक वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाले. बिजोत्पादनाच्या कांदा पिकासह भाजीपाला वर्गीय पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता रब्बी पीक विम्याची आशा लागली आहे. या पावसाने २ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले असून, २४ मार्च पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर हाेणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी दिली आहे.

टॅग्स :Rainपाऊसbuldhanaबुलडाणा