शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

अंगणवाडीत विद्यार्थी केवळ पटावरच

By admin | Updated: July 5, 2017 13:50 IST

अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरचशिक्षण घेत असून, प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायकप्रकार उघडकीस आला आहे.

सिंदखेडराजा: तालुक्यामध्ये शहरासह गावागावात वस्तीवाड्यावर शासनानेअंगणवाड्या सुरु केल्या. या अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरचशिक्षण घेत असून, प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायकप्रकार उघडकीस आला आहे.    संवर्ग विकास अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी महेश सुळे यांनी माळसावरगाव सह शहरातील अंगणवाड्यांना ३ जुलै रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजताभेटी दिल्या. सावरगाव माळ येथील अंगणवाडीत एकही बालक आढळून आला नाही.सिंदखेडराजा तालुक्यामध्ये २०३ अंगणवाडी व ७ मीनी अंगणवाडी अशा २१०अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये ६ हजार ७६० मुले व ५ हजार ९७८ मुली अशी एकूण१२ हजार ७३८ पटसंख्या कागदोपत्री नोंद आहे. ९ जुन्या व ६८ अंगणवाड्यंनानविन इमारती आहेत. अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आहे. ६महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना शिरा ९६० ग्रॅम, उममा ९६०ग्रॅम, सातु ९६० ग्रॅम व पॅकबंद पाकीट पंचविस दिवसासाठी तीन पाकीट घरपोचची सुविधा आहे. गरोदर स्तनदा मातांना शिरा ११२० ग्रॅम, उपमा सुकळी ११२०ग्रॅम व पॅकबंद पाकीट २५ दिवसासाठी ३ पाकीट घरपोच, ३ ते ६ वर्षलाभार्थ्यांना गरम ताजा आहार खिचडी, कडधान्य, उसळ, लापसी ९० ग्रॅम तांदूळव १० ग्रॅम दाळ, २० ग्रॅम मटकी, २० ग्रॅम वटाना उसळ दररोज केंद्रामध्येदेण्यात यावा. किशोर मुली १५ ते १८ वयोगटातील उपमा, सातु, शिरा व २५दिवसासाठी ३ पॅकबंद पाकीट घरपोच देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे.  मात्र३ जुलै रोजी आमचे प्रतिनिधी व संवर्ग विकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्पअधिकारी महेश सुळे यांनी माळ सावरगाव येथील अंगणवाडीला भेट दिली असताएकही बालक उपस्थित नव्हते. बालकांच्या घरोघरी जाऊन पालकांच्या भेटीघेतल्या असता बालक अंगणवाडीत किती वाजता जाते किती वाजता घरी येते,बालकांना पोषण आहार काय दिल्या जातो तर तांदळाच्या खिचडी शिवाय काहीसांगता आले नाही. बालकांना पूर्वशालेय शिक्षण, गीत, गाणे, खेळ शिकविल्याजाते काय, याबद्दल पालक अनभिज्ञ असून शेतामध्ये कामे सुरु असल्यामुळेबालकांना शेतात घेऊन जावे लागते. अंगणवाड्या प्रकल्पा संदर्भात पालकसंभ्रमावस्थेत दिसले. तर सिंदखेडराजा येथील अंगणवाड्यांना सकाळी ९ ते १०वाजता भेटी दिल्या असता तीन अंगणवाड्यांना ताळे लावलेले असून त्या बंदचदिसल्या, अशीच अवस्था तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाड्यांची असूनप्रशासनातील यंत्रणेची उदासिनता दिसून आली. शासनाचा हेतु साध्यकरण्यासाठी शासन, स्थानिक शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, पदाधिकारी व पालकयांनी समन्वयाने योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी कठोर प्रयत्न व वैयक्तीकसहभाग नोंदविणे काळाची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)