शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

ग्रामस्थांना मिळणार ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:58 IST

बुलडाणा: ग्रामीण भागातील कुटुंबीयासह विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचावा या  दृष्टिकोनातून शासनाने ग्रामविकास विभागाच्या सेवांसह महसूल व इतर विभागाच्या  जवळपास ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा एकाच छताखाली देण्याचे नियोजन  केले आहे.

ठळक मुद्देवेळ, पैसा वाचणार ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी सुरू

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्रामीण भागातील कुटुंबीयासह विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचावा या  दृष्टिकोनातून शासनाने ग्रामविकास विभागाच्या सेवांसह महसूल व इतर विभागाच्या  जवळपास ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा एकाच छताखाली देण्याचे नियोजन  केले आहे. या उपक्रमाची सुरुवात १ नोव्हेंबरपासून करण्यात आली असून, जिल्ह्या तील ५00 ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी सुरू झाली असून, उर्वरित ग्रामपंचाय तींमध्ये टप्प्या- टप्प्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.राज्यात यापूर्वी सन २0११ ते २0१५ या काळात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्था त संग्राम हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. आता या प्रकल्पाचा पुढील टप्पा  आपले सरकार सेवा केंद्र या नावाने पूर्णत्वाकडे जात आहे. ज्या ग्रामपंचायतीचे उत् पन्न १५ लाखांपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींना एकापेक्षा जास्त सेवा केंद्र  सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न १५  लाख किंवा १५ लाखपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी परिसरातील काही ग्राम पंचायतींचा गट तयार करून नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी सेवा केंद्र सुरू  करण्यात आले आहे. कमी उत्पन्न असतानाही ग्रामपंचायतीच्या इच्छेनुसार केंद्र स् थापन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आपले सरकार केंद्राचे  वाढते कामकाज पाहता एकूण ८६९ ग्रामपंचायतींसाठी ६८५  केंद्र सुरू करण्यात  आली आहे. त्यापैकी ५00 ग्रामपंचायतींमध्ये ४00 पेक्षा अधिक दाखले देण्याची  अंमलबजावणी करण्यात आली आहे.  त्यात १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न  असलेल्या १२६ ग्रामपंचायती, १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या ४0५ तसेच  १४५ केंद्रात समावेश असलेल्या ३३९ ग्रामपंचातींचा समावेश करण्यात आला  आहे. 

केंद्रातून मिळणार्‍या सेवेमध्ये या दाखल्यांचा समावेशग्रामपंचायतीचे सर्व लेखे ऑनलाइन करणे, ११ आज्ञावलीमध्ये माहिती भरणे,  रहिवासी, जन्म-मृत्यू, नाहरकत, बांधकाम परवाना, जागेची नक्कल, विवाह  नोंदणी प्रमाणपत्र यांसह ३३ प्रकारचे दाखले देण्यात येतात. याबरोबरच महसूल  विभागासह इतर विभागाचे सुमारे ४00 पेक्षा जास्त सेवा ग्रामपंचायतींमधूनच उ पलब्ध होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारgram panchayatग्राम पंचायत