शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘बिन्ना’च्या भेटीला येणार मिसेस सीएम!

By admin | Updated: June 22, 2014 00:55 IST

कॅन्सरशी झुंज देत असलेली मनोरुग्ण बिन्ना हिच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी २३ जून रोजी मिसेस सीएम सत्त्वशीला चव्हाण मेडिकलला भेट देणार असल्याची माहिती आहे. सध्या बिन्ना आॅक्सिजनवर

हर्षनंदन वाघ / बुलडाणागावाच्या लोकसंख्येएवढी झाडे जिवंत ठेवणार्‍या ग्रामपंचायतींना पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत दरवर्षी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्या आधारे राज्यातील ४,१७४ ग्रामपंचायतींना, अनुदानासाठी दरवर्षी पात्र ठरण्याची संधी प्राप्त झाली आहे. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून, समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती ही काळाची गरज असल्याचे ओळखून, ह्यइको व्हिलेजह्णची संकल्पना राबविण्यासाठी राज्य शासनाने पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना राज्यात सुरू केली आहे. योजनेच्या तिसर्‍या वर्षी एकूण ४,१७४ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या होत्या. शासनाने २0१0-११ मध्ये सुरू केलेल्या पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत सतत तीन वर्ष विविध निकष पूर्ण करणार्‍या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या आधारे निधी देण्यात येत आहे. राज्यातील एकूण २७,५00 ग्रामपंचायतीपैकी प्रथम वर्षी १६,४४३, व्दितीय वर्षी ९,२९0, तर तृतीय वर्षी ४,१७४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या व त्यांनी योजनेच्या अंतर्गत मिळणार्‍या विविध निधीचा लाभ घेतला; मात्र तिसर्‍या वर्षानंतर कोणत्याच प्रकारचा लाभ मिळत नसल्यामुळे अनेक ग्राम पंचायती या योजनेपासून दूर जात होत्या. त्यामुळे शासनाने तिसर्‍या वर्षाचे निकष पूर्ण करणार्‍या ग्राम पंचायतींना, निकषामध्ये सातत्य ठेवल्यास दरवर्षी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तिसर्‍या वर्षी निधी प्राप्त करणार्‍या राज्यातील ४,१७७ ग्रामपंचायतींना दरवर्षी निधी मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे.