शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मलकापूरच्या नवविवाहितेचा सुरत येथे समुद्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:22 IST

मलकापूर: येथील एका सुनेचा सुरत येथील धुम्मस बीच वर समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना २८ जुलै रोजी घडली.

मलकापूर: येथील एका नवविवाहितेचा सुरत येथील धुम्मस बीच वर समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना २८ जुलै रोजी घडली.शहरातील भीम नगर येथील सागर पंजाबराव वाकोडे यांचे २८ जून २०१९ रोजी सुरत येथील करिश्मा वाकोडे नामक तरुणीशी झाला होता. तर लग्नानंतर ही नवविवाहिता आपल्या माहेरी गेली. दरम्यान, पत्नीला परत आणण्याकरिता सागर वाकोडे हे सुरत येथे गेले. त्यावेळी सहल म्हणून नातेवाईक आणि काही जणांसोबतच ते सुरत येथील धुम्मस बीचवर गेले. या ठिकाणी फिरत असताना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सौ. करिष्मा वाकोडे व अश्विन कटाळे (बोदवड)यांचेसह त्यांच्यासमवेत असलेले पाच ते सहाजण पाण्यामध्ये बुडाले.ही बाब तेथे असलेल्या अन्य नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी बुडणाऱ्यांना पाण्याच्या बाहेर काढले. मात्र नवविवाहित करीष्मा ही आढळून आली नाही. तेव्हा बुडणार्यांपैकी अश्विन कटाळे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.तर  करिश्मा चा शोध घेतला असता तिचा मृतदेह दुसºया दिवशी दुपारी गोल्डन बीच हनुमान मंदिर परिसरात आढळून आला. या घटनेने मलकापुरातील सासर असलेल्या वाकोडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरSuratसूरत