शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भरधाव टँकरने दोन तरुण दुचाकीस्वारांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 10:56 IST

टँकरने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने नायगाव गावावर शोककळा पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदुरा:  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुऱ्यावरुन  नायगावकडे  जात असलेल्या दोन तरुण दुचाकीस्वारांना दि.४ ऑगस्टच्या रात्री आठ वाजे दरम्यान  एका भरधाव टँकरने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने नायगाव गावावर शोककळा पसरली आहे.                      याबाबत सविस्तर वृत्त असे की नायगाव येथील दोन तरुण  राजेंद्र आनंदा डांबरे वय २९ व त्याचा मोटारसायकलवर मागे बसलेला तरुन सूरज संजय इंगळे वय १९ हे त्यांची दुचाकी क्रमांक  MH 28 AW 2377 ने नायगावकडे जात असताना केदार नदीवरील पुलावर  मलकापूर वरून नांदुरा कडे येणाऱ्या टँकर क्रमांक  MP 17  HH 2251 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणाने चालून या दोन दुचाकीस्वारांना चिरडले . याप्रकरणी नायगाव येथील गोविंद रामभाऊ चोपडे यांच्या तक्रारीवरून नांदुरा  पोलिसांनी  टँकर क्रमांक MP 17  HH 2251 च्या चालकाविरुद्ध  विविध गुन्ह्यांची नोंद केली आहे.  नायगाव येथील दोन्ही तरुण असल्याने संपूर्ण नायगाव व परिसरावर शोककळा पसरली आहे .

टॅग्स :NanduraनांदूराAccidentअपघात