शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बुलडाणा जिल्ह्यातील ७८० शेतकऱ्यांना बोंडअळी व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:48 IST

मोफत चर्चासत्राचे आयोजन करून जिल्ह्यातील ३८ गावांमधील तब्बल ७८० शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी मोफत चर्चासत्राचे आयोजन करून जिल्ह्यातील ३८ गावांमधील तब्बल ७८० शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.अध्यक्षस्थानी कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उमाळे, विकास जाधव, तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी, मोहिम अधिकारी गवई, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी खर्चे, राहुल पांडे, सावेसकुमार, प्रशांत वाणी, महेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्यापासून पिकांचे रक्षण कसे करावे या बद्दल तज्ज्ञांनी कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याच्या विविध टप्प्यांच्या व्यवस्थापनाची माहिती दिली. बोंड अळीचा हल्ला कसा ओळखायचा आणि रोखायचा. तसेच एकात्मिक किड नियंत्रण अधिक प्रभावीपणे कसे करायचे या बद्दल सविस्तर प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठाच्या सहकायार्ने राज्यात अनेक ठिकाणी गुलाबी बोंडअळी आणि लष्करी अळी हल्ल्यापासून पिकाचे रक्षण करण्यासाठी कार्यशाळा आणि प्रकल्प आयोजित करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचा भाग म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या वतीने खेडी दत्तक घेतली असून कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणाबद्दल शेतकºयांना प्रशिक्षण दिले आहे. या माध्यमातून शेतकºयांना बोंडअळीचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी मदत होणार आहे. या कार्यक्रमामध्ये शेतकºयांना विषबाधेपासून वाचविण्यासाठी ५०० सुरक्षा किट वाटप करण्यात आल्या. फवारणी करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी