शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

खामगाव : पाण्याअभावी होणार अनेक कारखाने बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:37 IST

खामगाव :  खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

ठळक मुद्देऔद्योगिक वसाहतीवर संकट

गजानन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्ञानगंगा प्रकल्पामध्ये ३0 टक्केच पाण्याचा साठा असल्याने एप्रिल व मे  मध्ये पाण्याची चणचण भासु लागली आहे. औद्योगिक वसाहतीमधील नियमीत असलेला पाणी पुरवठा मागील पंधरवाड्यात तीन वेळा २४ तास बंद होता. त्यामुळे अनेक उद्योगांना झळ बसली. पाणी पुरवठा बंद होण्याचे कारण पाईपलाईन लिकेज तसेच तांदुळवाडी स्टोअरेजमध्ये पाणी नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु मुळात धरणातच पाणी साठा कमी असल्याने पाणी तोलून मापून देण्यात येत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, यश एन्टरप्राईजेस, व्हि.के.ऑईल मिल व अन्य कारखान्यांना दररोज हजारो लिटर पाणी लागत असते. परंतु यावर्षी पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस आणि पावसाळा जूनमध्ये सुरू न झाल्यास जुनमध्ये पाण्याचा खुप मोठा तुटवडा जाणवू शकतो. याचा परिणाम अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडू शकतात. अनेक कारखाने पाणी विकत घेऊन चालवत असतात. परंतु यावर्षी जीएसटी, नोटबंदी ह्यामुळे कॅशलेस व्यवहार असल्याने ते सुध्दा अडचणीचे ठरू शकते, असे काही कारखानदारांनी मत व्यक्त केले. 

सध्या पाणी पुरवठा नियमीत असून पावसाळा उशीरा सुरू झाल्यास पाणीटंचाई भासवू शकते. त्यामुळे पाण्याचा कारखानदारांनी जपून उपयोग करावा.- अविनाश डाबेरावउपविभागीय अभियंता एमआयडीसी खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी