शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

खामगाव : ‘उत्पादक ते ग्राहक’ संकल्पनेला वाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 11:52 IST

शेतमाल विक्रीचा प्रश्न सुटून ग्राहकांनाही स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसमुळे 'लॉकडाऊन' आहे. यामुळे पहिल्यांदाच शेतमाल उत्पादक ते ग्राहक अशा संकल्पनेला वाव मिळत असल्याचे चित्र आहे. शेतकरी त्यांचा माल थेट ग्राहकांना विकत आहेत. त्यामुळे कमिशनखोरीला आळा बसला असल्याचे दिसून येते.कोरोना आजाराच्या पृष्ठभुमिवर गत २४ मार्चपासून लॉकडाउन जाहिर करण्यात आले. परिणामी वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली. यात जास्त काळ टिकू न शकणाऱ्या भाजीपाला, फळ उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवू लागले. यातच कृषी विभागाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी त्यांचा माल थेट ग्राहकांना विकण्यावर भर दिला. यातून शेतमाल विक्रीचा प्रश्न सुटून ग्राहकांनाही स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध झाला.व्यवसायामध्ये रूची वाढली!नेहमी शेतकरी त्यांचा शेतमाल हर्राशीत विकतात. यानंतर व्यापारी तोच माल चढ्या दराने ग्राहकांना विकतात. यामुळे शेतकºयांना कमी भाव मिळून ग्राहकांना मात्र जास्त किंमत मोजून खरेदी करावी लागते. परंतु लॉकडाउनमुळे हर्राशी बंद झाली आणि शेतकºयांना त्यांचा माल ग्राहकांना विकावा लागला. यातून शेतकरी, ग्राहक दोघांचाही फायदा झाला. शेतकºयांना हर्राशीपेक्षा जास्त भाव मिळाला. कमिशनखोरीला आळा बसल्याने ग्राहकांनाही नेहमीपेक्षा स्वस्त दरात भाजीपाला मिळाला. या सर्व प्रक्रियेत शेतकºयांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली असून त्यांची रूची वाढते आहे.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी