शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

खामगाव : ‘उत्पादक ते ग्राहक’ संकल्पनेला वाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 11:52 IST

शेतमाल विक्रीचा प्रश्न सुटून ग्राहकांनाही स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसमुळे 'लॉकडाऊन' आहे. यामुळे पहिल्यांदाच शेतमाल उत्पादक ते ग्राहक अशा संकल्पनेला वाव मिळत असल्याचे चित्र आहे. शेतकरी त्यांचा माल थेट ग्राहकांना विकत आहेत. त्यामुळे कमिशनखोरीला आळा बसला असल्याचे दिसून येते.कोरोना आजाराच्या पृष्ठभुमिवर गत २४ मार्चपासून लॉकडाउन जाहिर करण्यात आले. परिणामी वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली. यात जास्त काळ टिकू न शकणाऱ्या भाजीपाला, फळ उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवू लागले. यातच कृषी विभागाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी त्यांचा माल थेट ग्राहकांना विकण्यावर भर दिला. यातून शेतमाल विक्रीचा प्रश्न सुटून ग्राहकांनाही स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध झाला.व्यवसायामध्ये रूची वाढली!नेहमी शेतकरी त्यांचा शेतमाल हर्राशीत विकतात. यानंतर व्यापारी तोच माल चढ्या दराने ग्राहकांना विकतात. यामुळे शेतकºयांना कमी भाव मिळून ग्राहकांना मात्र जास्त किंमत मोजून खरेदी करावी लागते. परंतु लॉकडाउनमुळे हर्राशी बंद झाली आणि शेतकºयांना त्यांचा माल ग्राहकांना विकावा लागला. यातून शेतकरी, ग्राहक दोघांचाही फायदा झाला. शेतकºयांना हर्राशीपेक्षा जास्त भाव मिळाला. कमिशनखोरीला आळा बसल्याने ग्राहकांनाही नेहमीपेक्षा स्वस्त दरात भाजीपाला मिळाला. या सर्व प्रक्रियेत शेतकºयांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली असून त्यांची रूची वाढते आहे.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी