शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

बुलडाणा जिल्ह्यातील सहा गावांच्या टप्प्याने जिगावचे पुनर्वसन

By admin | Updated: March 3, 2015 01:33 IST

महसूलमंत्री खडसे यांची घोषणा; खडकपूर्णासह इतर प्रकल्पांचाही घेतला आढावा.

बुलडाणा : जिल्ह्यातील खडकपूर्णा व जिगाव प्रकल्पांमुळे बाधित गावांचे पुनर्वसन हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यामधील जिगाव प्रकल्पाचे पुनर्वसन करताना सहा गावांचे एक याप्रमाणे पाच टप्प्याटप्प्यात पुनर्वसन करावे व तेथे सर्व मूलभूत नागरी सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश कृषी, मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.जिगाव, खडकपूर्णा, पेनटाकळी व लघू प्रकल्पातील पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार पांडुरंग फुंडकर, संजय रायमूलकर, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर आदी उपस्थित होते. जिगाव प्रकल्पामध्ये पूर्णत: ३२, अंशत: १५ अशा एकूण ४७ गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे. त्यापैकी पूर्णत: बाधित ३२ गावांमध्ये पुनर्वसनासाठी नवीन गावठाण निश्‍चित करण्यात आले आहे. या गावांच्या पुनर्वसनाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात यावे व पहिल्या टप्प्यात सहा गावे घेऊन त्याचे आदर्श पुनर्वसन व्हावे, अशी अपेक्षा महसूलमंत्र्यांनी व्यक्त केली. जिगाव प्रकल्पात ७ हजार ९८0 कुटुंबे बाधित झाली आहेत. कायद्याप्रमाणे पुनर्वसित गावांमध्ये किमान १८ नागरी सुविधा देण्याचे निर्देशित करीत पुनर्वसनाच्या कामामध्ये बेजबाबदारी बाळगणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणार असल्याचेही खडसे म्हणाले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशंपाडे, उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुळकर्णी, पवार, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनावणे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब ठेंग, मिथिलेश चव्हाण आदी उपस्थित होते.