शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमध्ये गृहभेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:51 IST

एक लाख ४१ हजार नागरिकांचा सर्वे पूर्ण करण्यात आला.

- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमध्ये गृहभेटी देण्यात आल्या. यामध्ये एक लाख ४१ हजार नागरिकांचा सर्वे पूर्ण करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशाखाली आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना राबवली जात आहे. आरोग्य विभाग यंत्रणेतील आशाताई व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने गावांमध्ये सर्वेक्षण करून ताप, खोकला असलेले रुग्ण शोधून त्यांना आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणाखाली ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या पाच दिवसात घरोघरी जाऊन ग्रामिण भागात हा गृह सर्व्हे पुर्ण करण्यात आला आहे. यामध्ये संग्रामपूर शहराला वगळण्यात आले असून ग्रामिण भागात गृह सर्व्हे करण्यात आला.यादरम्यान संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमधील १ लाख ३८ हजार ९८६ नागरिकांच्या आरोग्य बाबत माहिती धेण्यात आली. तर मुंबई, पुणे व ईतर महानगरपालिकेतून तालुक्यात २ हजार ४९२ नागरीक आलेले असून एकुण १ लाख ४१ हजार ४७८ नागरीकांची प्रशासनाने माहीती गोळा करून ठेवली आहे. संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३१ हजार ९९९, सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्र ४५ हजार ८८६, पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र २८ हजार २४३, तर तर वानखेड आरोग्य केंद्रा अंतर्गत ३२ हजार ८७८ नागरिकांचा सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेत १ हजार १५६ रक्तदाब, मधुमेह ६४७, क्षयरोग ७२, दमा २९७, हृदय रोग १०७ कर्करोग ४५, अपंग ८९४, गरोधर माता ९७६ तर सर्दी, खोकला, तापीचे ६१७ रुग्ण असल्याचे या सर्वच निष्पन्न झाले. तालुक्यात घरोघरी जाऊन ३७२ अंगणवाडी सेविका व मदतनीस, १०८ आशाताई, तर १६ आरोग्य सेवक असे एकूण ४९६ कर्मचाय्रांनी गृहभेटी देऊन सर्वे केला आहे. संग्रामपूर तालुक्यात सध्या स्थिती कोरोना विषाणू संसगार्ने बाधित एकही रुग्ण नाही. या महामारी ने तालुक्यात पाय पसरू नये यासाठी आधीच योग्य ती खबरदारी आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस