शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान सागर धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता, वान नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 15:48 IST

संध्याकाळ पर्यंत जलसाठ्यात वाढ होणार असल्याने वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये जुलै अखेरीस ६१.४४ टक्के जलसाठा निश्चित केला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत धरणाची दरवाजे उघडली जाणार आहेत.

संग्रामपूर (बुलडाणा) : वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणाचे दरवाजे सोमवारी संध्याकाळ किंवा रात्री उशिरापर्यंत उघण्याची शक्यता आहे. पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी दुपारपर्यंत धरणात ६२ टक्के जलसाठा झाला आहे. संध्याकाळ पर्यंत जलसाठ्यात वाढ होणार असल्याने वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये जुलै अखेरीस ६१.४४ टक्के जलसाठा निश्चित केला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत धरणाची दरवाजे उघडली जाणार आहेत.

रविवारी धरण पाणलोट क्षेत्रात ४७ मिमि पावसाची नोंद झाली असून सोमवारी दिवसभरापासून कोसळधार सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येत्या काही तासात धरणाचे दरवाजे उघडून वान नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मंजूर जलाशय परिचालन सूचीनुसार धरणात जलसाठा वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत हनूमान सागर धरणाचे दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे. त्या पृष्ठभूमीवर वान नदीकाठच्या गावातील नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा वान प्रकल्प पूर्ण नियंत्रण कक्षा कडून देण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा